दिंडोरी तालुक्यातील गोळशी शिवारात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका २९ वर्षीय सोमवार (दि. १७) तरुणाचा हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सांजेगाव परिसरातील 'हिरवी मिरची रिसॉर्ट' येथे लोखंडी गेट अंगावर पडल्याने महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांनी उघडा पाडला आहे. याप्रकरणी वाडीवहे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
काही काळापूर्वी रूपा यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या बॅगेत पैसे आणि मोबाईल फोन आढळल्याने त्यांना फटकारले होते. तसेच त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती दिली होती. याच कारणामुळे दोन्ही विद्यार्थी प्राचार्यांवर नाराज…
पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी मानस घटनास्थळावरून थेट हुसडिया येथील आपल्या घरी पळून गेला. तेथे पोहोचताच त्याने घरात असलेली आपली आजारी बहीण विभा बाजपेयी हिचीदेखील गोळ्या झाडून हत्या केली.
किरणने शिवानीला लग्नाच्या बहाण्याने हॉटेलच्या खोलीत भेटायला बोलावले होते. पोलिसांना घटनास्थळी दागिन्यांच्या पेटीत एक चाकू सापडला. किरणने दुसऱ्या चाकूने शिवानीवर वार केले. नंतर त्याने स्वतःची नस कापली.
शवविच्छेदन अहवालात बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आणि फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी नराधमाच्या विरोधात विविध गुन्हा दाखल केला आहे.
Murder Case : जबलपूरमधील रेस्टॉरंटमध्ये किरकोळ वादातून २१ वर्षीय मुस्कान चौधरीची हत्या झाली. या घटनेचा थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला याच्या आधारावर आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
उमाशंकर आणि श्यामवती हे मूळचे बालाघाट जिल्ह्याच्या गर्डरवाडा येथील रहिवासी असून, मजुरीसाठी नागपुरात आले होते. रनाळा परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दोघेही मजुरी करत होते.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनेच आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जोडीदाराचा गळा आवळून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
Crime News : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येचा दोन महिन्यांनंतर धक्कादायक उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात आई आणि तिच्या प्रियकराचा या हत्येमागे हात असल्याचे समोर आले आहे.
नात्यातील महिलेच्या मोबाइलवर मेसेज पाठविल्याने झालेल्या वादातून एकाचे पुण्यातून अपहरण करुन सांगलीत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
बंगळुरूमधून पती-पत्नीच्या वादाचा धक्कादायक शेवट समोर आला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
राजवीर बहिणीच्या घरून घरी परतत असताना आरोपींनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर गालावर झापडही मारली. त्यानंतर राजवीर घरी परतला. तो रागात असल्याचे पाहून आईने विचारपूस केली. राजवीरने घरातून…
लखनऊमध्ये पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना घडली. रोटी बनवण्याच्या तव्याने डोक्यावर वार केल्याने ऑटोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत येथील मंदिरात घडलेल्या कथित दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दोन मित्र बेपत्ता झाल्यानंतर तपासाला वेगळेच वळण मिळाले आणि मंदिरातील पुजाऱ्याभोवती संशयाची सुई फिरू लागली.
गंभीर गुन्ह्यातील तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई तसेच गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुविख्यात गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
धनेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी यांच्या खून प्रकरणातील सहावा फरार आरोपी अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (वय ३२, रा. वाल्मिकी नगर, देगलूर नाका, नांदेड) याला स्थानिक गुन्हे…
संशयित पती विलास गायकवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, फरार पतीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
भाच्याच्या विस्कटलेल्या संसाराच्या रागातून एकाने त्याच्या सासरच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील फॉरेस्टच्या डोंगरावर ही घटना घडली आहे.