पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. नागपुरात हिंसाचार घटनेला सात दिवस लोटलेले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे, असे नागपूर पोलिस आयुक्त यांनी सांगितले.
मी आग लावणारा माणूस नाही, जिथे आग लागलेली असते तिथे पाण्याचा बंब घेऊन जाणारा माणूस आहे. मी तिथे जाऊन त्यांना जे झालं गेल ते विसरून जा, अशी विंनती करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्रालयाला चांगलेच सुनावले. 'दंगल जर पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?', अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर…
मागील सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात अनेक भागात जाळपोळ, दगडफेकीच्या घटनाही घडल्या, या हिंसाचारासाठी फहीम खान यानेच ठिणगी टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
औरंगजेबाच्या धडग्यावरुन राज्यामध्ये राजकारण तापले आहे, नागपूरमध्ये यावरुन दंगल झाली आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महायुतीवर निशाणा साधला आहे.
या घटनेचे जेवढे सीसीटिव्ही फुटेज, खासगी लोकांनी पुरवलेले व्हिडीओज, पत्रकारांकडून मिळालेले चित्रीकरण मिळाले आहे. या चित्रीकरणात जे दंगेखोर दिसत आहेत. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू झाली आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार एमडीपी पक्षाचा शहराध्यक्ष फाईम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकल्या.
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 104 जणांना अटक करण्यात आली असून, अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,
ज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी आंदोलने केली जात आहे.
राज्य सरकारकडून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.