इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण लादण्याची कोणतीही योजना नसल्याचे आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं. पण हा साठा पुरेसा आहे का? काय परिणाम होतील जाणून घेऊयात.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे, महागाईचे संकट पुन्हा एकदा भारतीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याच्या बेतात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा परिणाम भारतावर होताना दिसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सोशल मीडियावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा सामायिक केला; ज्यामध्ये त्यांनी या सामुद्रधुनीला 'ट्रम्पची सामुद्रधुनी' (Strait of Trump) असे संबोधले आहे. पण हे इतकं करुन काही फरक…
देशांमध्ये तेल आयातीसाठी होर्मुजची सामुद्रधुनी जीवनवाहिनी मानली जाते. या मार्गावर संकट आले की भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती असते. मात्र, आता भारतासाठी एक मोठी खुशखबरी आहे.
शस्त्रसंधीमुळे थेट परिणाम भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांवर होताना दिसत आहे.. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, दैनंदिन वस्तू आता खरोखरच स्वस्त होतील का?
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू पुरवठ्यामध्ये मोठा व्यत्यय आला आहे, ज्यामुळे भारत एप्रिलमध्ये दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाकडून अंदाजे १०-१२ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करू शकतो.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरसह इतर जिल्ह्यात विकास कामांवर जोर दिला जात होता. पण इंधनाच्या तुटवड्यामुळे या सगळ्यावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
इराणची नवी खुरापती जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. इराणने आता हॉर्मुझनंतर बाब अल-मंदेब बंद करण्याचा इशारा भारतासह इतर देशांना दिला असून यामुळे अनेक देशांसमोर तेल टंचाईचा धोका निर्माण…
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाने भारताला आपला एलपीजी पुरवठा वाढवला आहे. अर्जेंटिनाने २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारताला ५०,००० टन एलपीजी पाठवला.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असतानाच, वायूच्या (गॅसच्या) तुटवड्याचे संकटही उभे राहिले आहे. मध्यपूर्वेतील या संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली
देशाच्या अनेक भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे एअर कंडिशनर उत्पादक सतर्क झाले आहेत. याचा परिणाम उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एसीच्या मागणीवर होऊ शकतो, अशी भीती विक्रेत्यांना आहे.
पश्चिम आशियातील वाढता तणाव, रुपयाचे मूल्य आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भारताच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, या चिंतेच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात आतापर्यंत बाजारातून ८८ कोटी रुपये काढले
इराण युद्धामुळे मध्य पूर्व म्हणजेच पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे आखाती देशांच्या तेल साठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच होर्मुज सामुद्रधुनीतील निबंधांमुळे संकट अधिक गडद झाले आहे.
ऊर्जेच्या वाढत्या खर्चामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच एलपीजीच्या (LPG) तुटवड्याचा सामना करणाऱ्या उद्योगांना, आता औद्योगिक डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि मध्य पूर्वेत युद्ध सुरू असल्याने, तेलाबरोबरच पाण्याचेही मोठे संकट निर्माण झाले आहे. डिसॅलिनेशन प्लांटवरील हल्ल्यांमुळे लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे.
जग उद्ध्वस्त झालं आहे, मात्र या सगळ्यात एक देश मात्र चांगला नफा कमवतो आहे तो देश म्हणजे रशिया. रशिया आपलं तेल प्रीमियम दराने विकून दररोज 150 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त कमाई…
काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एका ऐतिहासिक निर्णयात, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या ३२ सदस्य देशांनी त्यांच्या आपत्कालीन साठ्यातून ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात पाठवण्याची घोषणा केली.