कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असतानाच, वायूच्या (गॅसच्या) तुटवड्याचे संकटही उभे राहिले आहे. मध्यपूर्वेतील या संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली
देशाच्या अनेक भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे एअर कंडिशनर उत्पादक सतर्क झाले आहेत. याचा परिणाम उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एसीच्या मागणीवर होऊ शकतो, अशी भीती विक्रेत्यांना आहे.
पश्चिम आशियातील वाढता तणाव, रुपयाचे मूल्य आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भारताच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, या चिंतेच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात आतापर्यंत बाजारातून ८८ कोटी रुपये काढले
इराण युद्धामुळे मध्य पूर्व म्हणजेच पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे आखाती देशांच्या तेल साठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच होर्मुज सामुद्रधुनीतील निबंधांमुळे संकट अधिक गडद झाले आहे.
ऊर्जेच्या वाढत्या खर्चामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच एलपीजीच्या (LPG) तुटवड्याचा सामना करणाऱ्या उद्योगांना, आता औद्योगिक डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि मध्य पूर्वेत युद्ध सुरू असल्याने, तेलाबरोबरच पाण्याचेही मोठे संकट निर्माण झाले आहे. डिसॅलिनेशन प्लांटवरील हल्ल्यांमुळे लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे.
जग उद्ध्वस्त झालं आहे, मात्र या सगळ्यात एक देश मात्र चांगला नफा कमवतो आहे तो देश म्हणजे रशिया. रशिया आपलं तेल प्रीमियम दराने विकून दररोज 150 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त कमाई…
काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एका ऐतिहासिक निर्णयात, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या ३२ सदस्य देशांनी त्यांच्या आपत्कालीन साठ्यातून ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात पाठवण्याची घोषणा केली.