संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीचा प्रवास करत असताना नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावर आला. मात्र याठिकाणी सोहळ्यातील कारभारी आणि वारकरी यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथापुढे…
महाराष्ट्राभरामध्ये आषाढी वारीचा उत्साह आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. माउलींच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण पार पडले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल झाला आहे. अजित पवार यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेतले. तसेच अजित पवार बारामती ते काटेवाडी अशी पायी वारी देखील करणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्याच्या बाहेर गेली आहे. नीरा नदीवर माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. आळंदीहून पंढरपुरला आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने शनिवारी वाल्हे येथील…
पुणे शहरामध्ये आज संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन होणार आहे. त्यासाठी शहरामध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे.
आषाढी वारी सुरु झाली आहे. यावेळी वारीमध्ये जेष्ठ नेते शरद पवार पायी चालणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र यावर शरद पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान अवघ्या काही वेळांमध्ये होणार आहे. त्यापूर्वी आळंदीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत.
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पाहणी देखील केली आहे.
आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. देहूमधून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान केले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी सहभाग घेतला. तसेच वारकरी महिलांसोबत फेर धरला.
देहूनगरीमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात दंगून गेले असून लाखो वारकरी वारीमध्ये सामील झाले आहेत.