रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदान आणि सहा जीवनरक्षक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करत अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी 'न्यू एनर्जी' आणि पॉवर सेक्टर संदर्भात केलेल्या अत्यंत महत्त्त्वाच्या घोषणेबद्दल आहे.
Reliance Industries कडून लवकरच देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आणला जाण्याची दाट शक्यता आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी याबाबत मोठी घोषणा होऊन गुंतवणूकदारांना 'गुड न्यूज' मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
सरकाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेल आणि ATF संदर्भात सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. शनिवार, ३० मे रोजी सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात, १ जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि…
१०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक Market Capitalization असलेल्या अमेरिकन कंपन्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या कंपन्यांमध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे. पण असं असताना या महासत्तांना काटेची टक्कर देण्यासाठी…
बाजारातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पहिल्या १० कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे Market Capitalization ₹२.२० लाख कोटींनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, TCS आणि बजाज फायनान्स या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला.
मुकेश अंबानी यांच्या कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, रिलायन्सने १९५६१० कोटींचा नफा कमावला हा टप्पा ओलांडणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे.
Reliance Jio च्या 500 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 2GB डेली डेटा, अनलिमिटेड 5G, कॉलिंग आणि SMS सोबत YouTube Premium, Prime Video आणि Google Geminiसारखे प्रीमियम OTT व क्लाउड बेनिफिट्स मिळतात.
बॉलीवूडची 'फॅशन आयकॉन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर हिने नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या आयुष्यात दुसऱ्या चुलबुल्या पाहुण्याचं आगमन झाले…
Mukesh Ambani oil deal : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. RIL आता थेट व्हेनेझुएलातून तेल खरेदी करणार आहे. यासाठी अमेरिकेची परवानगीही मिळाली आहे. यामुळे मोठी…
अनिवार्य गुणवत्ता नियंत्रणाखालील उत्पादनांची संख्या जवळपास ८०० पर्यंत वाढवतानाच केंद्र सरकारने काही तरतुदी शिथिल केल्या. यामुळे MSME क्षेत्राला दिलासा मिळाला. परंतु, भारताच्या 'शून्य दोष' वचनाबद्दल प्रश्न निर्माण झाले.
ही नवीन एआय कंपनी भारतातील मोठ्या व्यवसायांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपाय प्रदान करेल. यामुळे डिजिटल तंत्रज्ञानात रिलायन्सचा पाया आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.