शहरात वाढती वाहतूक, नियमभंग करणारे वाहनचालक आणि वारंवार होणारे अपघात हे मोठे आव्हान ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अर्चना गायकवाड यांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला.
जुनी वाहने रस्त्यावरून हटविल्याने हवेतील प्रदूषणात घट होईल. बीएस-६ उत्सर्जन मानकांचे नवे वाहन रस्त्यावर आल्यामुळे उत्सर्जन पातळी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Pune News: पुणे शहरात सुमारे २५ लाख वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’बसविणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत फक्त साडेपाच लाख वाहनांनाच या पाट्या बसविल्या गेल्या आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून राज्य परिवहन विभागाकडून रिक्षाला परवाना दिला जातो. गरज नसताना गरजेपेक्षा जास्त परवाने अधिकारी आणि काही एजंट मंडळीनी मिळून वाटप केले.
केंद्र सरकाच्या वाहन स्क्रॅप धोरणानुसार महापालिकेच्या १५ वर्षे पेक्षा जून्या गाड्यांची नोंदणी आरटीओने रद्द केल्या आहेत. हे धोरण लागू होण्यापूर्वी महापालिकेकडून २४ ते २५ वर्षापर्यंत गाड्या वापरात आणल्या जात होत्या.
पुणे शहरात या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांच्या केंद्रावर रांगा लागल्या असताना पुणेकरांचा या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला कमी प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात आणि उपनगरात अनेकवेळा ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक जवळचे भाडे नाकारतात. तसेच अनेकवेळा ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक अधिक भाडे मागतात. याचपार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष…
दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या खाकी गणवेशात दिसत होता. मात्र आता या खाकी गणवेशाचा गैरवापर राज्यात वाढू शकतो अशी एक धक्कादायक बाब RTO च्या परिपत्रकामुळे समोर आली आहे.
Mumbai News : मुंबईतील कोस्टल रोडवर वेगाने गाडी वाहन चालकांना सुमारे ८०० ई-चलान जारी करण्यात आले आहेत. १३ फेब्रुवारीपासून ताडदेव आणि वडाळा येथील भरारी पथकांनी ५९६ ई-चलान जारी केले.