सुरज शिंदे यांच्या मृत्यूवरून संगमेनर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नातेवाईक पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या धरून होते. अखेर ठोस आश्वासनानंतर सुरज शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर जोरदार कारवाई केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्राची लोककला म्हणजेच तमाशा क्षेत्राचा पहिल्यांदाच पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे संगमनेरचे रघुवीर खेडेकर याना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार.
संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथे अचानक दोन घरांना आग लागल्याने दोन्ही कुटुंबाचे संसार जळून खाक झाले आहे. या कुटूंबाना आमदार खताळ आणि बाळासाहेब थोरातांनी मदतीचा हात दिला आहे.
जलजीवन मिशन योजनेची कामे सुरु असतानाच अधिकारी कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. यावरूनच आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
आज म्हणजेच दिनांक २७ डिसेंबर 2025 रोजी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील विकासकामांना आजपासून सुरुवात झाली आहे.
संगमनेरमध्ये नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महायुतीच्यावतीने मागणी करण्यात आली. यावेळी मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करू असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला.
संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे हे अधिवेशनात आक्रमक झाले आहे. त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला होता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
संगमनेर २.० उपक्रमातून आमदार सत्यजित तांबे थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर या उपक्रमाचा फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरेल.