डॉ. मैनक घोष हे २०१९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असून ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत . त्यांची ओळख एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहे.
सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले; पण यावेळी ते परतलेच नाहीत, शेतात गळफास घेत त्यांनी जीवन संपवले. ही बातमी कळताच मळणगावात एकच हंबरडा फूटला. प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा…
सांगली जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या ६०.९४% प्रवेशांची नोंद. गुढीपाडव्याला ११,१४२ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. वाळवा तालुका पिछाडीवर तर विटा-तासगाव आघाडीवर.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप युतीच्या शीतल बाबर आणि विकास आघाडीच्या प्रतिमा मोरे यांनी शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली. यामुळे मुख्य लढत भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात झाली.
जत शहरात २० लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवन उभारले जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले असून बांधकामासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेचा आढावा घेतला. सौर विक्रेत्यांच्या समस्या सोडवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत.
शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) इंगळे हे निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर इंगळे यांच्या कथित अपहरणाची माहिती समोर आल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
सांगलीतील चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांनी अचानक राजीनामा दिला आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्या गावात घडलेल्या या राजकीय बदलामुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटनेते निवडीवरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप करत विलासराव जगतापांनी व्यक्त केला संताप. सत्तास्थापनेचे समीकरण नव्या वळणावर.
दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.
मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख जन्म दाखले रद्द केल्याची यादी निवडणूक आयोगाकडे दिली…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दहा अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, निवड प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
जिल्हा परिषदेतील बहुमताचा स्पष्ट कौल नसल्याने सत्तेचा पेच अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडे गाठता आलेले नाहीत.
निवडणूकपूर्व सहकार्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली असून आता राष्ट्रवादी अजितदादा गटासह सर्व भाजपविरोधी सदस्यांनी लोकनिर्णयाचा सन्मान करून आघाडी सोबत यावे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २०२० पासून सुरू असलेल्या या अभियानांतर्गत स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर आधारित गुणांकन केले जाते.
महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. पदयात्रा मार्गावर पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.