अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्व राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्ग महिलांची चाचपणी सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे.
सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत.
रामवाडी ग्रामपंचायत ही शिवसेना गटाची झाली असून, सातारा-जावळीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
2016 च्या पालिका निवडणुकीमध्ये उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने 22 व शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीने 12 जागा तर भारतीय जनता पार्टीने 6 जागा निवडून आणल्या होत्या.
सातारा शहरासह इतर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने नव्या दमाचे शहराध्यक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघात भाजपचे 4 उमेदवार जिंकतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि काँग्रेसचे एक उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी 72 टक्के मतदान पार पडले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात थेट लढत होत आहे.
व्यासपीठावरील सर्व नेते एकत्र आहेत हा संदेश इथले प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही एकी प्रभाकर घार्गे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली, याचा मला आनंद आहे. आज सर्वजण एका विचाराने काम…
भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले की, भाजप संविधान बदलणार असा नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला जिंकण्याचा काँग्रेस-इंडिया आघाडीने प्रयत्न केला, परंतु हरियाणा आणि जम्मू कश्मीर या ठिकाणी झालेला विधानसभा…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. राज्यसभेच्या निमित्ताने…
ठाण्यातील शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीपुढे नतमस्तक झाल्याचा आरोप केला होता. आगामी विधानसभा निवडणूक ही राज्याचा द्वेष करणाऱ्यांविरुद्धची लढत असल्याचे ते म्हणाले…
आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देसाई यांनी 'मागच्या पंचवार्षिक 2019 मध्ये निवडणुकीच्या वेळी 'आपलं ठरलंय टीम'च्या वतीने माझं नाव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी फायनल करण्यात आलं होतं. मात्र, ज्यांनी माझं नाव फायनल…
राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला आहे
वडोली निळेश्वर (ता.कराड) येथील अंतर्गत रस्त्यासाठी निधीची आवश्यकता होती. निधीअभावी अनेक वर्षे रस्ता झालेला नव्हता. या रस्त्यासाठी भाजप सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या विशेष प्रयत्नाने ७ लाख रुपये निधी…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिहे कटापूर योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला येत्या २१ फेब्रुवारीला माण तालुक्यातील आंधळी धरणावरील पाणी पूजनाला येत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, दौऱ्याच्या…
भाजपच्या वरिष्ठ प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात आजपासून 'गाव चलो अभियान' सुरू झाले आहे. भाजप सातारा जिल्हा कार्यकारिणीचे 'गाव चलो अभियान' कार्यशाळा, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील कनिष्क…
कोरेगाव नगरपंचायतीमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या मुख्याधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे आणि नगरसेवकांचे कोरेगाव…