Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणस मेलेली दाखवतात, हे सुप्रीम कोर्टासमोर आले आहे. हा तर मोदींचा फंडा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
बिहारमधील व्होटर लिस्टच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला ‘...अन्यथा आम्ही ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करू’ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
निवडणूक आयोगाने देशभरात एकाच वेळी SIR लागू करण्याचे संकेत दिले आहेत, बिहारमध्ये ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील, १० सप्टेंबर रोजी दिल्लीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.