राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः उपस्थित होत्या. तसेच त्यांनी आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.
मी निवडणूक आयोगाला कळवू इच्छितो की जर एसआयआर फॉर्म आवश्यक माहिती देत नसतील तर त्यामध्ये सुधारणा करावी. बीएलओने आमच्याकडे तीन वेळा भेट दिली त्याचवेळी आवश्यक माहिती मागायला हवी होती.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
CJI On SIR petitions : SIR विरोधीच्या या याचिका पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फटकारले आहे. सामान्य लोकांना वेळ मिळत नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेची 20 नोव्हेंबरला जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी मोठ्या गोंधळाला कारणीभूत ठरली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊन पत्र सादर केले असून, अतिरिक्त वेळही मागण्यात आला आहे
बिहारमध्ये निवडणुकीच्या पूर्वी मतदारांची यादी SIR प्रक्रियेतून तपासण्यात आली. यावरुन संपूर्ण देशामध्ये जोरदार राजकीय वातावरण तापले. त्यामुळे नेत्यांनी 'सर' शब्दांची भीतीच घेतली आहे
TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मतदार फॉर्म चार दिवसांत वितरित करण्यात आले, परंतु फेज-२ मध्ये वितरण कालावधी १० दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. बीएलओंवर दबाव येत असल्याच्या तक्रारी येत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
निवडणूक आयोगानुसार, 'एक व्यक्ती, एक मत' हे भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वाचे उल्लंघन करणारा नागरिक केवळ कायदा मोडत नाही, तर लोकशाहीवरील विश्वासालाही धक्का पोहोचवतो
अशा परिस्थितीत, जर तुम्ही आतापासूनच तयारी केली तर तुमचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तुमचे नाव मतदार यादीत कायम स्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहे.
बिहारप्रमाणे देशातील १२ राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.
आगामी काळात ज्याठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांचा समावेश या पहिल्या टप्प्यात होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे.
बिहारच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५.५ टक्के हिंदू उच्च जाती — ब्राह्मण, राजपूत, भूमिहार आणि कायस्थ — आहेत. हा वर्ग परंपरेने राजकीयदृष्ट्या प्रभावी राहिला आहे.
ज्ञानेश कुमार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. आयोगाने ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी बिहारला भेट दिली. या काळात, मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्ष, अधिकारी आणि पोलिस विभागाशी संपर्क साधला.
सप्टेंबरमध्ये राहुल गांधींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांनी यापूर्वी मलेशियाला भेट दिली होती. पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नव्हते.
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.