PCMC News : भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून, मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती…
मंत्री लोढा म्हणाले "काही लोक डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध राज्यात त्यांचे मतदार म्हणून नाव आहे. पश्चिम बंगाल मध्ये हा कट उघडकीस आला म्हणून तिथून ९७ लाख वोटर्स कमी…
२९ जुलै 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांच्या आधारे ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना…
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ओडिशा, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये 'SIR' अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील मतदार नोंदणी आणि घर-घर अभियानाची सुरुवात केली आहे. जाणून घ्या मतदार नोंदणीची अंतिम तारीख आणि सविस्तर माहिती.
Supreme Court News: आमचा विश्वास आहे की एसआयआर दरम्यान उचललेली पावले योग्य होती. मतदारांवर स्वत:चा पुरावा सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला, हे आम्ही मानत नाही, जर मतदार नव्या ठिकाणी राहत…
SIR In west bengal : संविधानाच्या मूळ हस्तलिखितावर चित्र काढणाऱ्या नंदलाल बोस यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) दरम्यान हा प्रकार करण्यात आला.
या निवडणुकीचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा वाढलेला सहभाग. दोन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. पश्चिम बंगालमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ९२.६९% होती
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (SIR) निर्माण झालेली ही एक अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. १२ टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालमध्ये ९०.८३ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मुर्शिदाबाद आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नावे वगळण्यात आली आहेत.
बिहार आणि उत्तर प्रदेशसह १३ राज्यांनंतर आता देशभरात SIR लागू केला जाणार आहे; ही प्रक्रिया कधी सुरू होईल हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यामुळे आता याचा काय परिणाम होईल…
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल्याच्या मुख्य सचिवांना या अधिकाऱ्यांविरूद्ध विभागीय शिस्तभांगाची कारवाई कऱण्याचे आदेश दिले आहे. तसेच उशीर न करता या कारवाईची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः उपस्थित होत्या. तसेच त्यांनी आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.
मी निवडणूक आयोगाला कळवू इच्छितो की जर एसआयआर फॉर्म आवश्यक माहिती देत नसतील तर त्यामध्ये सुधारणा करावी. बीएलओने आमच्याकडे तीन वेळा भेट दिली त्याचवेळी आवश्यक माहिती मागायला हवी होती.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
CJI On SIR petitions : SIR विरोधीच्या या याचिका पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फटकारले आहे. सामान्य लोकांना वेळ मिळत नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेची 20 नोव्हेंबरला जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी मोठ्या गोंधळाला कारणीभूत ठरली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊन पत्र सादर केले असून, अतिरिक्त वेळही मागण्यात आला आहे
बिहारमध्ये निवडणुकीच्या पूर्वी मतदारांची यादी SIR प्रक्रियेतून तपासण्यात आली. यावरुन संपूर्ण देशामध्ये जोरदार राजकीय वातावरण तापले. त्यामुळे नेत्यांनी 'सर' शब्दांची भीतीच घेतली आहे