भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर वादग्रस्त टिपणी केली होती. यावर आता कर्णधार टेम्बा बावुमा याची पहिली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील दरम्यान टेम्बा बावुमाबद्दल एक वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावर आता टेम्बाने सार्वजनिकरित्या भाष्य केले आहे.
भारतीय संघाने अखेर टॉस जिंकला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात, भारतीय कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये केएल राहुल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आणखी एकदा टेम्बा बवुमाने नाणेफेक गमावले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. एडन मार्करामने पहिल्या सामन्यातील पराभवाला स्व:ताला जबाबदार धरले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना शनिवार, ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जेल या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा मोठी कामगिरी करू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा ओडीआय सामना ६ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पाठम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव करून ही कसोटी मालिका खिशात टाकली आहे.
गुवाहाटी येथे खेळवण्यात येत असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २६ धावा करून ३१४ धावांची आघाडी घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ बनले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दूसरा दिवसाचा खेळ संपला असून दक्षिण आफ्रिकेने ७ बाद ९७ धावा केली आहेत. दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली…
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने म्हटले आहे की, भारताला हरवण्याचे त्याचे दुसरे मोठे स्वप्न आहे. ही मालिका जिंकणे विशेष महत्त्वाचे असल्याचे देखील त्याने म्हटले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी विश्व कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका शुक्रवारी ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या कसोटीसाठी येथे दाखल झाला आहे.
दक्षिण आफ्रिका अ संघाचा दौरा या महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका १४ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान भारतात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळेल.
पाकिस्तान दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ जाहीर झाला असला तरी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये २९ वर्षानंतर मालिका जिंकली आहे.
दुसऱ्या सामन्यात आत्ता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा संघाचा कर्णधार टेंबा बावुमा हा दुसऱ्या सामन्यामधून बाहेर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 8 विकेट्स गमावून 297 धावा केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करम याने कमालीची खेळी दाखवली त्याने संघासाठी अर्धशतक झळकावले.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा घोट्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.