महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे मुंब्रा, मालेगावसह अनेक शहरांवर निशाणा साधल आहे.
आपल्याला आपल्या लोकशाहीचा अभिमान असला पाहिजे. ती राजकीय कारस्थानांनी, पक्षांमधील राजकीय रस्सीखेचनेने भरलेली आहे. ईव्हीएमची ताकद आणि विरोधकांचे दुःख. सत्ताधारी पक्षाचा उत्साह आणि असंतुष्टांचा राग आहे.
राजस्थानमधील नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मतचोरी आणि मतदार यादींमधील नावाबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क केला जात आहे. 'भाऊ तेवढं लक्ष असू द्या, यंदा आपली उमेदवारी आहे,' असे म्हणत मतदारांना साद घातली जात आहे.