छत्रपती संभाजीनगरमध्ये १ मेपासून नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळणार आहे. सुरुवातीला ५ जलकुंभांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. १९ मार्च २०२६ पासून जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू होणार असल्याची कंत्राटदाराची औरंगाबाद खंडपीठात ग्वाही.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरकरांना नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत वाढीव २०० एमएलडी पाणी देता यावे यासाठी पहिला पंप सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार पावले उचलली आहेत.
नळपणी योजनेच्या पाणी साठवण विहिरीला छिद्र पाडण्यात आली असून नाल्यात वाहणारे दूषित पाणी हे त्या विहिरीत जात आहे. त्यानंतर त्या विहिरीतील साठून राहिलेले पाणी सहा आदिवासी वाड्या आणि दोन गावांना…