मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवड्याभरानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अनेक नेत्यांच्या जबाबादारीमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला आहे.
संसदेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. यामध्ये राहुल गांधींवर भाजप नेत्यांनी रोष व्यक्त केला असून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
लोकसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. यामुळे आता लोकसभेच्या अध्यक्षांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
विधान परिषदेचे सभापती म्हणून भाजप नेते राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमधील त्यांना शुभेच्छा देत टोला देखील लगावला आहे.
बीडमध्ये सध्या वातावरण तापले आहे. सरपंच हत्या प्रकरणाबरोबरच राजकीय वर्तुळामध्ये देखील अनेक गौप्यस्फोट होत आहे. भाजपच्या आमदाराने पंकजा मुंडे विरोधात आवाज उठवला आहे.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत.
महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेकांची संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे अनेक जेष्ठ नेते हे नाराज आहेत. काहींना थेट हिवाळी अधिवेशन सोडून दिले तर काहींनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली.
विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरुन मोठे राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीमध्ये या पदावरुन रस्सीखेच सुरु असून नाना पटोले विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत होत आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. यावर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चांना विषय ठरली होती. अखेर अजित पवार विधीमंडळामध्ये दाखल झाले आहेत.
हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी अनेकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेवरुन दोन नेत्यांमध्ये सभागृहामध्येच जोरदार वादंग झाला आहे.
नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अनेक राजकीय विषयांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आता लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली जात आहे.
राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्रामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक सादर केले गेले आहे. यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
आमचे सरकार संविधानानुसार काम करत असून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परभणीत (संविधानाच्या प्रतिकृतीची) विटंबना करणाऱ्या एका मानसिक रुग्णाला अटक करण्यात आली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वीच जय्यत तयारी करण्यात येत आहे. विधानभवनासह रवीभवन, नागभवन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सज्ज झाले आहेत.
विरोधी पक्षाचे खासदार सी थॉमस आणि एएम आरिफ यांना सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 143 खासदारांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनात (Winter Session) उपस्थित होणारे प्रश्न आणि मुद्यांकडे राज्याचे लक्ष असणार आहे. पण, त्याआधी सर्वाधिक उत्कंठा होती, ती विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय (NCP Office) कुणाकडे जाणार याबाबत.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तीन - चार आठवड्यांवर आले. यंदा नागपूरच्या बोचर्या थंडीत होणार्या या अधिवेशनात चांगलीच गरमा-गरम चर्चा रंगणार आहे. राजधानी सोडून सरकार उपराजधानीत मुक्कामाला जाईल. तिथे राजकारणाचा फड रंगेल.…
या सभागृहाचे मी आभार मानतो की, या लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केले. खरेतर समोरच्या बाकावरचे लोक उपस्थित राहिले असते तर अधिक आनंद झाला असता. आम्ही या विधेयकावर विरोधकांशीही चर्चा केली…