आजपासून दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. आशा वेळआय त्यांना आपली कामगिरी उंचावून दाखवण्याची चांगली संधी आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात निवडण्यात आलेल्या ५ खेळाडूंना मैदानात सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ संघाबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू कैफने देखील या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड स्वतःच्या पसंतीनुसार…
मागील बऱ्याच वृत्तांच्या माहितीनुसार यशस्वी जयस्वाल हा गोवा इकडे जायचं आहे असे सांगत होता. पण त्यानंतर त्याला एक व्यक्तीने मुंबईमध्ये खेळण्यास राजी केले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भारताचा…
आयसीसीकडून बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तर भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये परत आला आहे.
२०२५ च्या क्रिकेट आशिया कपसाठी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. सिलेक्टर्सने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत अशी माहिती आता समोर येत आहे,…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे.या सामन्यात भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावून मोठी कामगिरी केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडला.इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालच्या बॅटचे दोन तुकडे झाले आहेत.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून टेस्ट इतिहासाच्या ९३ वर्षांमध्ये प्रथमच पाच डावखुऱ्या फलंदाजांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे. भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने पुढील तीन डावांमध्ये १० षटकार मारले तर तो हा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल.…
एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारताकडे ५३६ धावांची आघाडी आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल सर्वांची मनं जिंकणारी कृती केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल मोठी कामगिरी केली आहे. त्याने सुनील गावस्करांचा विक्रम मोडीत काढला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात जयस्वालने ज्या चेंडूवर तो बाद झाला होता त्यावर डीआरएसचे अपील केले. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स संतापलेला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार ८७ धावांची खेळी करून ५१ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाला ८७ धावांवर बेन स्टोक्सने माघारी पाठवल्यावर स्टोक्सचा जल्लोष चर्चेचा विषय ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आगामी स्थानिक हंगामात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्याचे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण खराब राहिले होते. त्यात यशस्वी जयस्वालकगही स्थिती वाईट होती. आता दुसऱ्या कसोटीसाठी त्याची जागा बदलली…
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये आज सामन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. भारताच्या संघाची फलंदाजी संपली आहे, भारताच्या संघाने टीम इंग्लडसमोर 371 धावांचे लक्ष उभे केले आहे. आता चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लडला…
भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामाना लीड्स खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.