भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात साठी भारतीय एकदिवसीय संघात निवड करण्यात आलेल्या स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र भारतात आल्यानंतर त्याने राजस्थानविरुद्ध शानदार खेळी केली.
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झालेल्या अनाया बांगरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्यन बांगर शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाली असून तिला पुन्हा क्रिकेटमध्ये परतायचे आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला. यावर त्याने आता मौन सोडले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांकडून शानदार कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. या सामन्या यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला.
कसोटी क्रिकेटमधील त्याचे तिसरे द्विशतक हुकले. धाव चोरण्याच्या प्रयत्नात जयस्वालने आपली विकेट गमावली. दुसऱ्या टोकाला असलेला कर्णधार शुभमन गिल त्याच्या धावबाद झाल्याने खूप निराश दिसत होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून यशस्वी जैस्वालने १७३ धावांची खेळी करत इतिहास रचला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यातील दूसरा कसोटी सामन्याचा खेळ संपला असून भारताने २ गडी गमावून ३१८ धावा केल्या आहे. यशस्वी जयस्वालच्या शतकाणे भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकवले. यासह त्याने डॉन ब्रॅडमनसह सचिन तेंडुलकर यांच्या यादीत सामील झाला.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे.
आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग घोषित करण्यात आली आहे. यावेळी, भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे. तो रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
आजपासून दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. आशा वेळआय त्यांना आपली कामगिरी उंचावून दाखवण्याची चांगली संधी आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात निवडण्यात आलेल्या ५ खेळाडूंना मैदानात सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ संघाबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू कैफने देखील या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड स्वतःच्या पसंतीनुसार…
मागील बऱ्याच वृत्तांच्या माहितीनुसार यशस्वी जयस्वाल हा गोवा इकडे जायचं आहे असे सांगत होता. पण त्यानंतर त्याला एक व्यक्तीने मुंबईमध्ये खेळण्यास राजी केले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भारताचा…
आयसीसीकडून बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तर भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये परत आला आहे.
२०२५ च्या क्रिकेट आशिया कपसाठी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. सिलेक्टर्सने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत अशी माहिती आता समोर येत आहे,…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे.या सामन्यात भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावून मोठी कामगिरी केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडला.इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालच्या बॅटचे दोन तुकडे झाले आहेत.