पुणे: मराठा आणि धनगर समाजाच्या समन्वयकांची महत्त्वाची बैठक पुण्यात झाली. बैठकीत सामाजिक ऐक्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. “दोन्ही समाज एकत्र असून आमच्यात कुठेही वाद नाहीत,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये आणि पुतळे बसवताना रीतसर प्रशासकीय परवानगी घेतली जावी, अशी आग्रही भूमिका दोन्ही समाजांनी मांडली. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि धनगर समाजाचे विष्णू कुऱ्हाडे यांनी या निर्णयाद्वारे राज्यातील जनतेला जातीय सलोखा जपण्याचे आवाहन केले.
पुणे: मराठा आणि धनगर समाजाच्या समन्वयकांची महत्त्वाची बैठक पुण्यात झाली. बैठकीत सामाजिक ऐक्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. “दोन्ही समाज एकत्र असून आमच्यात कुठेही वाद नाहीत,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये आणि पुतळे बसवताना रीतसर प्रशासकीय परवानगी घेतली जावी, अशी आग्रही भूमिका दोन्ही समाजांनी मांडली. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि धनगर समाजाचे विष्णू कुऱ्हाडे यांनी या निर्णयाद्वारे राज्यातील जनतेला जातीय सलोखा जपण्याचे आवाहन केले.






