2026 च्या अर्थसंकल्पात, केंद्र सरकार देशातील तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी अर्थमंत्र्यांनी 2 लाख कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. ज्याचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत लाखो रोजगार मिळतील
गेल्या दोन दशकांत भारतीय बँकिंग क्षेत्रात कर्ज वितरण पद्धतींमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील असुरक्षित कर्जे ४६.९ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्च्चांकावर पोहोचली आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रात नवीन वाद निर्माण झाला आहे.
युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनी व आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतादरम्यान मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू होणार आहेत. सध्या जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ भारतात आहेत
रविवारी अदानी समूहाचे अदानी पोर्ट्स अँड सेझ लिमिटेड (एपीएसईझेड)चे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी माहिती दिली की, अदानी समूह पुढील पाच वर्षांत गुजरातच्या कच्छ प्रदेशात तब्बल १.५ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
कॅनडाचे सरकार नवीन आदेश जारी करत आहे, कधी अभ्यास व्हिसा बदलत आहे, कधी वर्क परमिट. आता, कॅनडाच्या सरकारने व्हिसा नियम बदलले आहेत आणि काळजी घेण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांच्या पीआरवर बंदी घातली आहे.
देशात सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून, साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम झाला.
भारतातील सर्वांत मोठ्या स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) लवकरच एनएसईला मिळू शकते.
सातत्यासह उच्च प्रगतीशील गतिमान व्यवसायिक वातावरणामध्ये, BMW Group India ने पुन्हा एकदा सर्वोत्तम वार्षिक कार विक्रीची नोंद प्रस्थापित केली. कंपनीद्वारे 2025 चा वर्षामध्ये 18,001 कार्सची विक्री केली गेली.
भारताच्या फायनान्शियल 'लाइव्ह सेल्फी' आणि 'जिओ-टॅगिंग' अनिवार्य इंटेलिजेंस युनिट (एफआययू) ने क्रिप्टो (Crypto) मार्केटमधील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी कठोर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये आणि शुल्कात मोठा बदल केला आहे, जो अनेक ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या खालील बातमीत
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेवर पोहोचला असताना वॉर्ड २९ मध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागात शिंदे गटाचे उमेदवार यशोधन नितीन ठाकूर यांनी बविआचे उमेदवार अफीफ जमील शेख यांच्यात कडवी लढत आहे.
येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. अनेक राष्ट्रीय आणि जागतिक समस्या बाजारावर परिणाम करू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करताना बाजाराच्या चढ-उतारावर लक्ष ठेवून आहेत. वाचा सविस्तर
अलिकडच्या काळात, व्यवसायांना बनावट जीएसटी नोटिस पाठवल्या गेल्या आहेत ज्या अगदी विभागाच्या नोटिससारख्या दिसतात, त्यांना धमकावून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत असल्याची प्रकरण समोर आले. वाचा सविस्तर