काय घडलं नेमक?
जळगाव शहरातील भोई गल्ली जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला कोणतीही परवानगी नसताना राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद ठिकाणी छापा टाकला असता तेव्हा पोलिसांना बांगलादेशी तरुणी आढळून आली. तपासा दरम्यान तरुणीकडे कोणतेही वेद पासपोर्ट किंवा विसा नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घे तिची चौकशी केली. तेव्हा इंस्टाग्राम वर झालेल्या प्रेमाची बाब लक्षात आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचे नाव कोणीका राणी शामल चंद्र राय (वय 20) असे असल्याचे निष्पन्न झाले. जळगाव मधील सूर्यकारागीर चिन्मय जगन्नाथ वाला आणि पुणेकरांनी यांची instagram वर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर चिन्मयच्या प्रेमाखातर आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी कोणी काही ने कोणत्याही कायदेशीर प्रक्रिये विना बांगलादेशची सीमा ओलांडली आणि भारतात प्रवेश केला.
‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण
लग्नाचा दावा, पण…
कोणी का आणि चिन्मय या दोघांनीही आम्ही लग्न केले असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्यांच्याकडे लग्नाचा कोणताही कायदेशीर पुरावा किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. विनापरवाना वास्तव्यास असल्याने पोलिसांनी कोणी का राणीला अटक केली असून चिन्मयवाला याच्यावरही आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
कडक कारवाई
पोलिसांनी इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा 2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र कोणी घर आणि ही तरुणी सीमा ओलांडून भारतात नेमकी कशी पोहोचली आणि तिला वाटेत कोणी मदत केली का? याचा देखील शोध घेत आहे.
Beed Crime: संतापजनक! अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत
Ans: जळगाव शहरात ही घटना उघडकीस आली.
Ans: इन्स्टाग्रामवरील प्रियकराशी लग्न करण्यासाठी ती भारतात आली होती.
Ans: तरुणीला अटक करून युवकावर गुन्हा दाखल केला.






