नेटफ्लिक्सवरील ‘तस्करी’च्या जागतिक यशापासून ‘लग्न पंचमी’ नाटक आणि ‘अमूल्य’ या व्यवसायापर्यंत, अमृता खानविलकरने अवघ्या सहा महिन्यांत अनेक क्षेत्रांत यश मिळवलं आहे. आता ती अनुपम खेर यांच्यासोबत ‘रामभूमी’ चित्रपटात दिसणार आहे.
दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक 'युनिव्हर्सिटी' असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
“झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती, आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
Ata Thambvaych Kas? : अभिनेत्री सुकन्या माने आणि डॉ. गिरीश ओक अवघ्या 30 वर्षांनी एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. त्यांचे नवीन नाटक 'आता थांबवायचं कसं?' पाहण्यासाठी मराठी नाट्यरसिक आतुर आहेत.
नव्या दमाच्या कलाकारांसह ‘जोडीचा मामला’ रंगभूमीवर सज्ज झाले आहे. तरुणाईच्या बदलत्या विचारांवर विनोदी शैलीत भाष्य करणारे हे नाटक आहे. Sachin Pilgaonkar यांनी नवोदित कलाकारांना दिल्या शुभेच्छा!
‘पुढचं पाऊल’ मालिकेतील लोकप्रिय सासू-सुनेची जोडी तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हर्षदा खानविलकर आणि शर्मिला राजाराम शिंदे या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नव्या नाटकात दिसणार आहेत.
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या आगामी ‘पद्मिनी’ या AI आधारित Micro Drama Series ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः अपूर्वाने केले आहे.