• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raju Shetty Has Warned The Government Over Farmer Loan Waiver

न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर…; राजू शेट्टींचा इशारा

३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर सरकारला रस्त्यावर उतरून उत्तर द्यावं लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2025 | 05:41 PM
न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर...; राजू शेट्टींचा इशारा

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज
  • कर्जमाफीवरुन राजू शेट्टी आक्रमक
  • सरकारला दिला गंभीर इशारा
नीरा : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेनंतर शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, असा हल्लाबाेल शेट्टी यांनी केला.

शेट्टी म्हणाले, गेल्या आठ-दहा महिन्यांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा देत आहोत. नागपूरच्या आंदोलनात २५ ते ३० हजार शेतकरी पावसात, चिखलात दोन ते तीन दिवस ठाण मांडून बसले होते. पण सरकारने आडमुठी भूमिका घेतली. न्यायालयाने मैदान मोकळ करण्याचा आदेश दिला. मला या न्यायव्यवस्थेचे आश्चर्य वाटते. शेतकरी आत्महत्या करत असताना न्यायालयाने दखल घेतली नाही, पण रस्त्यावर अडचण झाली म्हणून तातडीने आदेश आले. म्हणजेच न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते हे स्पष्ट झालं.

शेट्टी पुढे म्हणाले, आम्हाला आंदोलन थांबवावं लागलं कारण चिखलामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका होता. सरकारकडून दोन मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवण्यात आलं. चर्चेदरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की येणाऱ्या बजेटपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, कारण सरकारची कर्ज घेण्याची मर्यादा संपली आहे.

शेट्टीं म्हणाले, सरकारने ३० जून २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील साधारण ३० हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज सरकार उचलणार आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम पण जाणीवपूर्वक थकबाकीत गेलेल्यांना वगळता उर्वरित सर्व शेतकऱ्यांची जबाबदारी सरकार घेईल, असेही सांगण्यात आले आहे. मात्र, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही सरकारला सोडणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शेट्टी म्हणाले, लोकांनी ठरवावं की पुन्हा फसव्या लोकांवर विश्वास ठेवायचा का नाही. राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे उद्धवस्त केली आहे. जर पुन्हा अशा लोकांवर विश्वास ठेवणार असाल, तर परमेश्वर तुमचं रक्षण करो एवढंच म्हणेन.
बारामतीतील एका सामाजिक कार्यक्रमात बोलताना शेट्टींनी लोकचळवळीत काम करणारे सतीश काकडे यांच्या समाजकार्यातील योगदानाचे कौतुक केले. काकडे यांनी लोकवर्गणीतून आणि विविध योजनांमधून गावात मंदिर आणि मशिद बांधली आहे. सामाजिक एकात्मतेचं हे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

शेतकरी आत्महत्या करताना गप्प बसू का?

आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याबाबत शेट्टी म्हणाले, आमच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, आम्हाला हरकत नाही. आम्ही न्यायालयात जाऊन सांगू की आंदोलन का केलं. शेतकरी आत्महत्या करत असताना आम्ही गप्प बसलो असतो का? महात्मा गांधींनी आम्हाला सविनय सत्याग्रह शिकवला आहे, त्याच मार्गावर आम्ही चाललो आहोत आणि त्याचा आम्हाला अजिबात पश्चाताप नाही. आमच्यावरचे गुन्हे मागे घ्या, अशी विनंती आम्ही सरकारकडे कधीच करणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरु

अजित पवार यांच्या विधानावर भाष्य करताना शेट्टी म्हणाले, शेतकरी भीक मागत नाही. अजित पवार यांचं म्हणणं मान्य आहे, पण सरकारने अशी व्यवस्था करावी की कोणत्याही शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने शेतमाल विकावा लागू नये. आम्ही भिकारी नाही, सतत कर्जमाफी मागत फिरायचं असं नाही. ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर सरकारला रस्त्यावर उतरून उत्तर द्यावं लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

Web Title: Raju shetty has warned the government over farmer loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

“विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली अपेक्षा
1

“विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली अपेक्षा

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा
2

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी
3

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…
4

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Noida International Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; लवकरच सुरू होणार उड्डाणे

Noida International Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; लवकरच सुरू होणार उड्डाणे

Mar 08, 2026 | 11:48 AM
महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

Mar 08, 2026 | 11:45 AM
अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध केस करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर प्राणघातक हल्ला; हत्येचा प्रयत्न

अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध केस करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर प्राणघातक हल्ला; हत्येचा प्रयत्न

Mar 08, 2026 | 11:15 AM
Quinton de Kock चा राग अनावर! विश्वचषक फायनलपूर्वी आयसीसीवर केली टीका, नक्की झाले काय? वाचा सविस्तर प्रकरण

Quinton de Kock चा राग अनावर! विश्वचषक फायनलपूर्वी आयसीसीवर केली टीका, नक्की झाले काय? वाचा सविस्तर प्रकरण

Mar 08, 2026 | 11:12 AM
US Iran War : ‘आम्ही जगाच्या शांततेसाठी महान कार्य करतोय’ ; इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, तेलाच्या किंमतीवरही भाष्य

US Iran War : ‘आम्ही जगाच्या शांततेसाठी महान कार्य करतोय’ ; इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, तेलाच्या किंमतीवरही भाष्य

Mar 08, 2026 | 11:12 AM
भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Mar 08, 2026 | 11:09 AM
हृदयविकाराच्या उपचारांमध्येही लिंगभेद? सायन रुग्णालयाच्या आकडेवारीत पुरुष रुग्णांचे वर्चस्व; महिलांमध्ये लक्षणे दुर्लक्षित

हृदयविकाराच्या उपचारांमध्येही लिंगभेद? सायन रुग्णालयाच्या आकडेवारीत पुरुष रुग्णांचे वर्चस्व; महिलांमध्ये लक्षणे दुर्लक्षित

Mar 08, 2026 | 11:09 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.