• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rauts Attack On Those Who Mocked The Courts Verdict Nrab

लाेकशाहीच्या छाताडावर नागड्यांचा नाच ; न्यायालयाच्या निकालावर जल्लाेष करणाऱ्यांवर राऊतांचा जाेरदार प्रहार

सत्तासंघर्षाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर जल्लाेष आणि फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षावर जाेरदार प्रहार करत ‘लाेकशाहीच्या छाताडावर नागड्यांचा नाच’, अशा शब्दात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

  • By Aparna
Updated On: May 12, 2023 | 04:13 PM
लाेकशाहीच्या छाताडावर नागड्यांचा नाच ; न्यायालयाच्या निकालावर जल्लाेष करणाऱ्यांवर राऊतांचा जाेरदार प्रहार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : सत्तासंघर्षाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर जल्लाेष आणि फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षावर जाेरदार प्रहार करत ‘लाेकशाहीच्या छाताडावर नागड्यांचा नाच’, अशा शब्दात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

नाशिक येथे खासगी दाैऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीका केली. न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचे विश्लेषण भाजप आणि शिंदे गटाकडून केले जात असून, न्यायालयाने सरकारचे सर्वच बेकायदा ठरवल्याने नित्तीमत्तेचे एकही वस्त्र या नागड्यांच्या अंगावर शिल्लक राहिलेले नसल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने गाेगावले यांची प्रताेपपदी निवड बेकायदा ठरवल्याने त्यांचे अादेशही बेकायदा ठरले आहेत. तत्कालीन राज्यपाल काेश्यारी यांचे सर्वच निर्णय बेकायदेशीर ठरवले असे असताना भाजप आणि शिंदे गट एकमेकांना पेढे भरवून जल्लाेष साजरा करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कलस झाल्याची टीकाही राऊतांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचे विश्लेषण केल्याने त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तके चाळावी, असा सल्लाही राऊत यांनी दिला. राऊत यांनी न्यायालयाचे आभार मानत न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकार अपात्र ठरले असून, सरकार वाचले असे म्हणणारे न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आराेप राऊत यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र माेदी हे केंद्र सरकार घटनेचे रखवालदार असा उल्लेख करतात. परंतु, महाराष्ट्रात तीच लाेकशाही पायदळी तुडवली जात असल्याचे त्यांना दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात माेदी यांना या सर्व प्रश्नांना जगाला उत्तरे द्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. राजकारणातून नैतिकता नष्ट झाली असून, त्याचे मारक भाजप असल्याचा अाराेपही त्यांनी केला.

मरण तीन महिने पुढे ढकलले
शिंदे गटाच्या सरकारचा अंत निश्चित आहे, असा दावा करत त्यांचे अाजचे मरण पुढे तीन महिन्यांनी ढकलले गेले आहे. कारण न्यायालयाच्या निकालानुसार अध्यक्ष नार्वेकर यांना ९० दिवसात १६ अामदार अपात्रतेविषयी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नार्वेकर यांनी आजवर अनेक पक्ष बदलले आहे. जिकडे सत्ता तिकडे नार्वेकर असे समिकरण असल्याने त्यांना राजकारणात स्थैर्य नाही. त्यांच्याकडे अधिकार असले तरी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसारच त्यांना निर्णय द्यावा लागणार असल्याचे खा. राऊत म्हणाले.

अादेश पाळाल तर खबरदार
न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकार बेकायदेशीर आहे. यामुळे या बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाळू नये, असे सांगत आदेश पाळल्यास तुम्ही देखील अडचणीत याल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी माजी राज्यपालांचा धाेतर साेडून पळून गेलेले असा उल्लेख केला.

ठाकरेंचा राजीनामा नैतिकतेला धरून
उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्यामागील कारण काय असा प्रश्न विचारला असता गद्दारांसमाेर त्यांना चाचणीला सामाेरे जायचे नव्हते आणि त्यांनी दिलेला राजीनामा हा नैतिकतेला धरून हाेता, असे सांगत लाज शिल्लक असेल तर शिंदे भाजप सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राज्य सरकारचा बेशरम आणि निर्लज्ज सरकार, असा उल्लेख खासदार राऊतांनी केला.

Web Title: Rauts attack on those who mocked the courts verdict nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 04:13 PM

Topics:  

  • Khandesh
  • maharashtra
  • Nashik
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
1

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
3

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
4

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.