. ठाकूर, गब्बर, बसंती याप्रमाणेच प्रेक्षकांची हृदय ज्यांनी जिंकलं ती जोडी म्हणजे जय वीरुची. पण तुम्हाला माहितेय का ? वीरुची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांना ठाकूरची भूमिका साकारायची होती.
मांजरेकरांनी सलमान खानबरोबर देखील काम केलं आहे. दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री असताना देखील 'मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही' महेश मांजरेकर सलमान खान बाबत असं का म्हणाले?
सध्या सर्वत्र बॉबी देओल चर्चेत आहे याचं कारण म्हणजे वॉर 2. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली असली तरी एक मराठमोळा चेहरा हिंदी सिनेमात झळकताना दिसत आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं व्यक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंगनाने त्यांची डेटिंग लाईफ आणि लिव्हइन रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे.
मालिकेच्या नव्या कोऱ्या या दुसऱ्या सिझन सर्वत्र चर्चा होताना देखील दिसत आहे. अशातच आता मालिकेती विराणी कुटुंबात नवं वादळ येणार असल्याच पुढच्या काही भागांत दिसणार आहे.
'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांचं प्रेम हे एक समीकरणचं आहे. मात्र काही चाहत्यांच्या अतिप्रेमामुळे अनेकदा सेलिब्रिटींना मन:स्ताप सहन कारावा लागतो. याबाबत नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकार फरहान जावेद अख्तरवर अभिनेत्री तृप्ती जितेंद्र बर्डे हिने गंभीर आरोप केले आहेत. तसेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली.
Chhaava Movie: छावा सिनेमात बुऱ्हाणपूर येथील लुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या प्रमाणे आजही त्या ठिकाणी हा खजिना असेल या शक्यतेने लोकांनी या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरुवात केली.
india’s got latent: रणवीर अलाहबादियाविरुद्ध देशातील अनेक शहरांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान दाखल झालेल्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी रणवीरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरी एकूण ७ कामगार होते. यापैकी तीन महिला आणि चार पुरुष होते.
Pushpa 2: ‘पुष्पा 2’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाला प्रीमियरच्या दिवशी गालबोट लागलं. त्यानंतर सिनेमा अनेक वादांमध्ये सापडला आहे. मुंबईतही पुष्पा 2 सुरू असतानाच प्रेक्षकांना त्रास झाल्याचा प्रकार समोर आला.