• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Indias Semi Final Victory Pakistaan

Champion Trophy 2025 : भारताच्या सेमी फायनल विजयाने पाकिस्तानला बसणार ‘हा’ मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय?

भारताला सेमी फायनलमध्ये विजय मिळाल्यास मात्र, पाकिस्तानचे आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताच्या पराभवासाठी नक्कीच प्रार्थना करणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 04, 2025 | 02:51 PM
Champion Trophy 2025: India's semi-final victory will be a big blow to Pakistan; What is the real issue?

भारताच्या सेमी फायनल विजयाने पाकिस्तानला बसणार 'हा' मोठा धक्का(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND vs AUS Semi-Finals: आज दुबईत  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत सलग चार वेळा नाणेफेक हरला आहे.  हा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजच्या सामना जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. अशातच भारताचा सेमी फायनलचा विजय मात्र पाकिस्तानचे आर्थिक गणित बिघडवणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताच्या पराभवासाठी नक्कीच प्रार्थना करणार आहे.

वास्तविक पाहता, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. परंतु, भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताचे सारे सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. या परिस्थितीत   आज होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला तर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसणार आहे.

हेही वाचा : IND vs AUS : कॅप्टन स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून करणार फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

टीम इंडियाचा विजय, पाकिस्तानला बसणार फटका..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने भारताने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले आहेत. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सेमी फायनल सामना देखील याच मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचला तर या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामनाही दुबईतच खेळवला जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे महसुलात मोठे नुकसान होणार आहे. याच कारणामुळे  भारताचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर पडेल. त्यासाठी भारताच्या पराभवासाठी पाकिस्तान प्रार्थना करणार आहे. कारण, जर भारत अंतिम फेरीत पोहचला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हा लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

हेही वाचा : Champions Trophy 2025 : कोणाचं फिरकी डिपार्टमेंट जास्त मजबूत, भारत की ऑस्ट्रेलिया कोण गाठणार अंतिम फेरी?

..तर ‘इतक्या’ कोटींचा होणार तोटा

अधिक माहिती अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवार होण्यापूर्वी, पाकिस्तानमध्ये स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले होते.  ज्यामध्ये सुमारे 561 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातच पावसामुळे साखळी फेरीतील बरेच सामने पूर्ण रद्द करावे लागले आणि आता भारताने फायनलमध्ये प्रवेश केल्यास पाकिस्तानी बोर्डाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

‘हा’ धक्का पाकिस्तानचा आत्मा हादरवेल..

महत्वाची बाब म्हणजे या आयसीसी ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकापाठोपाठ धक्के बसळे आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास  स्पष्ट नकार दर्शवला होता, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात आले. त्यानंतर साखळी फेरीतील  सामने गमावून पाकिस्तान संघ स्पर्धेतूनच बाहेर झाला, त्यामुळे पाकिस्तान संघावर सर्व स्तरावरून टीका झाली. आता मात्र  भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर पाकिस्तानचा आत्मा नक्कीच हादरणार आहे.

सेमीफायनल 1 मधील दोन्ही संघाची प्लेइंग 11

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग 11

ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा

Web Title: Indias semi final victory pakistaan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Champion Trophy 2025
  • IND VS AUS
  • Lahore
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

अभिषेक शर्माने देशासाठी केला खूप मोठा त्याग, बहिणीच्या लग्नाला सोडून खेळला सामना
3

अभिषेक शर्माने देशासाठी केला खूप मोठा त्याग, बहिणीच्या लग्नाला सोडून खेळला सामना

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
4

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.