आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप उमेदवारांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात अधिकाऱ्यांनी "यावेळी आपण ७० ओलांडू" अशी घोषणा केली.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आले आहे. महाराष्ट्राची निवडणूक गाजवल्यानंतर आता…
भाजपच्या एका आमदाराने हिंदू महाविद्यालयीन मुलींना जिमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की त्यांना जिममध्ये प्रशिक्षक कोण आहे हे माहित नाही. म्हणून, घरी योगा करणे चांगले.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मंत्रालयाजवळ असणारी जनता दल सेक्युलर पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना उपलब्ध करून दिली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्तीचे संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मुल्याधिष्ठीत अशा मानवनिर्मितीचे कार्य संघाकडून होत असते.
शिवसैनिक जेव्हा पेटतो तेव्हा विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहत नाही हा संभाजीनगरचा इतिहास आहे. त्यामुळे आता कोण कोणासोबत युती करतीये याची चिंता घेऊ नका.
महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सु
अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अक्षयने महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.
राज्यातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रात्री उशिरा शिर्डी येथे राज्याच्या प्रमुख नेत्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरील भाषणावरुन टीकास्त्र डागले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना…
दिल्लीने नुकसानभरपाईसंदर्भात पूर्ण मदत कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारला मदत प्रस्तावासाठी दिल्लीला आकडे पाठवावे लागतात. मात्र अजूनही हे आकडे जमा करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप्लिकेशनचे शनिवार, 27 सप्टेंबरला वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री तसेच पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत अधिसूचना शनिवारी जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी एक मिनीट चर्चा करावी, किंवा एक तास चर्चा करावी, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी,
नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.