मुंबईत उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत गेल्या ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे १२५४ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत…
या विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद उघड झाले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) विधेयकाच्या उद्देशाला पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध केला आहे.
आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार झाला.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका केली जात आहे.
युद्धाचा परिणाम म्हणून भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय जारी केले आहेत.
त्रिपुराचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईमध्ये हा शपथविधी पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उत्तम कामगिरीसाठी कौतुक केले.
राज्यातील घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू लागला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar Pink Jacket : अजित पवारांच्या पश्यात्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अजित पवारांप्रमाणे गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते.
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2026 सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या स्मरणार्थ काही योजनांच्या घोषणा केल्या आहेत.
सध्या इराण आणि इस्त्रायल यांचे युद्ध सुरु आहे. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले, त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत, जुलै २०१५ पासून आतापर्यंत या मोहिमेच्या १३ टप्प्यांमध्ये ४१,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आहे
२००८ मध्ये तयार झालेल्या स्फोटक कारखान्यांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
महाराष्ट्रातील हजारो लोक हे दुबईमध्ये अडतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये माहिती दिली आहे.
जलसंपदा विभागातील १४ हजार ५१ पदांचा समावेश करण्यात येणार नाहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे