अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील एक गट सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र सरकार आणि राजकारणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण सुनेत्रा पवार राजकारणात नवीन आहेत
ठाणे महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौरपदासाठी नवा फॉर्म्युला ठरला आहे. सव्वा वर्ष महापौरपद आणि उपमहापौरपद असणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात ठाणेकरांना चार महापौर आणि चार उपमहापौर मिळणार आहे.
बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात अजितदादांसह चार जणांचा अंत झाला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गायिका अंजली भारती यांनी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार निषेध केला जात आहे. कनकिया पोलीस ठाण्यात अंजली भारती यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
कवालीकार अंजली भारती यांनी भंडाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Cabinet Meeting Decision : राज्यातील शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय आज (२७ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
Devendra Fadnavis At Davos: भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
15 लाख रोजगार निर्माण होणार असून आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
आचार संहिता संपताच आणि पोलीस दलाची बंदोबस्तातून सुटका होताच राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई पदासाठी राबवण्यात येणाऱ्या भरतीची प्रक्रिया गतीमान झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच दिवसीय दावौस दौऱ्यावर गेले आहेत. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन शेजारील राज्यांना मिळालेल्या गुंतवणुकीचा आकडा मांडला आहे.
Devendra Fadnavis News : देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
State cabinet Decision : महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली.
मुंबईमधील मतांचे कौल समोर येत असून यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमा आणि नाटक या विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिक चित्रपटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Navi Mumbai Election: नवी मुंबई महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भव्य सभा ऐरोली येथे पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन…
कोस्टल रोडची संकल्पना जुनी होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोस्टल रोड हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले होते. पण केंद्रात आणि राज्यातही त्यांचे सरकार असूनही काही फायदा झाला नाही
राज्यात 15 तारखेला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवर भाष्य केले. तसेच राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत भाष्य केले.