मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मुंबईत अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Alert: राज्यातील दमट उष्णतेनंतर हवामानात बदल होणार आहे. हवामान विभागाने (IMD) २७ जून रोजी मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक भागांत जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय 'डेड स्टोरेज' स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला…
पावसाच्या मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात झाली. तर २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होत आहे. यंदाच्या मृग सरी चांगल्या बरसेल, असा अंदाज सुरूवातीला वर्तविला जात होता. पण अल निनोच्या प्रभावामुळे…
सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे सोलापूर मार्गे पुढे सरकत असली तरी अरबी समुद्रावरील वारे कमकुवत असल्याने पुढील काही दिवस मान्सूनचा प्रवास संथ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रविवार रात्रीपासून दक्षिण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली, तर सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ओलांडून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी, पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान पुढील ४-५ दिवसांत १ ते…
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
Weather Forecast: सातत्याने वाढत चाललेल्या उन्हामुळे विदर्भात उष्मााघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Mansoon: हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण पट्टा आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसासह वीजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
अचानक अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा, काजू बागायतदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी (ता. १८) किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात किंचित घट होऊन ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.
परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दोन ते चर डिग्री तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासोबत हवेचा वेग जास्त राहू शकतो.
अतिवृष्टीमुळे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे सर्वसाधारण 722.5 मिमीचा पाऊस झाला - बीड, नांदेड, लातूर, धरणशिव अशा जिल्ह्यांमध्ये खतदार पिके, मातीचा घाणक, शेतजमीन व पशुधन हे मोठ्या प्रमाणात…