प्रशासनाकडून घटनेचा आढावा घेतला जात असून, अद्याप कोणतीही जीवित अथवा मोठ्या वित्तहानीची नोंद झालेली नाही. गेल्या काही दिवसांत नाशिक आणि लगतच्या पालघर परिसरात भूगर्भातील हालचाली वाढल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि…
रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पावसाचे प्रमाण, धोकादायक गावांचे स्थलांतर आणि प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या नैसर्गिक आपत्ती अहवालातील आकडेवारीच्या आधारे या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…
जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि जुलैभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व आठवडीबाजार परिसरात…
हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणे तुडुंब भरली आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आता ८८.८१ टक्क्यांवर पोहोचला असून, एकूण १२.८५ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. हा साठा एप्रिल २०२७ अखेरपर्यंत मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा असल्याचे…
Maharashtra Rain Alert News: राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते…
विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यातील सरासरी पर्जन्यमान ३४७.७ मिमी आहे. १० वर्षांत २०१७ हे वर्ष वगळता जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरवर्षी जून महिन्यातील पावसाची थकबाकी जुलैमध्ये…
Maharashtra Breaking News: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची…
कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसली, तरी किमान तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील चार दिवस तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
Satara Rain Alert News: सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला असून प्रशासनाने २७४ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. ताथवडे घाटात १ मृत्यू झाला असून कराडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
राज्यात १ जूनपासून आतापर्यंत पावसाच्या विविध दुर्घटनांमध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईत अतिवृष्टी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टीला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सायघर येथे मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर केले असून मोठी जीवितहानी टळली आहे.
रायगडच्या पेण तालुक्यातील कणे येथील ८.८ कोटींचा खारभूमी बंधारा पहिल्याच पावसात फुटल्याने २२०० एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी गुडघाभर पाण्यातून पाहणी करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी २० इंच (५१३ मिमी) पाऊस झाला आहे. वेण्णा नदीचा पूल खचल्याने ३ वाहने नदीत कोसळली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुक्याची वीज गूल…
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ७ जुलै रोजी रत्नागिरीतील सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये ३०० मिमी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी गड आणि हरिहर गड बंद करण्यात आला आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस पडल्याने सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा, पाटण, महाबळेश्वरसह ५ तालुक्यांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बोगद्याला हानी झाली नसून सुरक्षा तपासणीनंतर वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ८ जुलै २०२६ पर्यंत पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे कडक निर्देश दिले…
Heavy Rain Updates: राज्यभरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक भाग प्रभावित झाले आहे. कुठे दरड कोसळल्याची घटना घडली आहे तर कुठे पूर आला आहे. तर…
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला एक तीव्र कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय झाला आहे. याच्या प्रभावामुळे, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार…