पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
अचानक अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा, काजू बागायतदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी (ता. १८) किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात किंचित घट होऊन ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.
परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दोन ते चर डिग्री तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासोबत हवेचा वेग जास्त राहू शकतो.
अतिवृष्टीमुळे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे सर्वसाधारण 722.5 मिमीचा पाऊस झाला - बीड, नांदेड, लातूर, धरणशिव अशा जिल्ह्यांमध्ये खतदार पिके, मातीचा घाणक, शेतजमीन व पशुधन हे मोठ्या प्रमाणात…
Jalgaon News: जळगावमध्ये परतीच्या पावसाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. सतत बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे.
Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
जळगावमध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.
Monsoon News: वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.
महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे.
Highest rainfall in India : देशभरात यंदा पावसाने कहर केला आहे. देशातील जवळपास सवरच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका देखील बसला आहे.
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पूरस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना त्यांची जीभ घसरली