छत्रपती संभाजीनगरमध्ये एमजीएम गोल्फ लीग (MGM Golf League) चे पहिल्यांदाच आयोजन! ३१ एकर जागेतील कोर्सवर देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार. मिलखासिंग यांचा मुलगा जीव मिलखासिंग उपस्थित राहण्याची शक्यता.
भीषण परिस्थितीत पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर पुढे आले आहेत. काल रात्री कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधं घेऊन ताफा सोलापूर- धाराशिवकडे रवाना झाला.
मराठवाडा व सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने शेतीचे, घरादारांचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी उभा संसार पाण्याखाली गेल्याने ती मदत तुटपुंजी ठरण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवे अर्ज सापडले. वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे १,२४,९३७ महिलांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यात यापुढे पैसे…
2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील याच कालावधीतील 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे.
काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले.
मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे.
मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माघी उत्सव ७ फेब्रुवारी २०२५ पासून प्रारंभ होईल आणि १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहील. या उत्सवात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, खानदेश,विदर्भ आणि इतर भागांतील हजारो भाविक…
सोयाबीनला 6 हजार रुपये दिले जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही घोषणा मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरु शकते.