देशातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये डोळेझाक करत नाहीत. एखाद्या पंतप्रधानांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यांना जामीन मंजूर करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे."
PM Narendra Modi security India: वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित कुमार यांची 'SPG' मध्ये ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२७ नंतर ते एसपीजीचे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारतील.…
हे सर्व उपक्रम लोकांना सन्मान आणि संधी देण्याच्या साध्या उद्देशाने प्रेरित आहेत. गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचे कल्याण आहे, असे त्यांनी…
नुकतेच नियुक्त झालेले दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा आणि निवडणुकीला सामोरे जाणारे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी हे संघटनेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
Music Road India: रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारने गंगा द्रुतगती मार्गावर 'म्युझिक रोड' सुरू केला आहे, ज्यामुळे 'व्हाइट लाइन फीव्हर'मुळे होणारे अपघात कमी होतील आणि हा भविष्यात एक नवीन ओळख…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
देशांतर्गत उद्योगासाठी महत्त्वपूर्ण कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करणे, डाउनस्ट्रीम क्षेत्रांवरील खर्चाचा दबाव कमी करणे आणि देशातील पुरवठा साखळीची स्थिरता राखणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची निवडणूक असून यामुळे राजकीय पक्षाचे भविष्य निश्चित होणार आहे.
LPG Gas Cylinder : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशामध्ये निर्माण झालेल्या तेलाच्या तुटवड्यावर भाष्य केले. तसेच मोदी सरकारवर टीका केली.
आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतामध्ये गॅस आणि तेल तुटवडा यामधून दिसून येत आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसू लागल्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गॅस तुटवड्यावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आता पुन्हा एकदा बैलगाडी युग सुरु होईल अशी उपरोधिक टीका केली.
आतपासून संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. यामध्ये मध्यपूर्व भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशावरील तेल संकटावरुन सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत या युद्धाची किंमत भारताला चुकवावी लागणार…
देशातील उद्योजकतेला मोठी चालना मिळाली असून नवीन व्यवसायांच्या नोंदणीत २७ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारत आता जगातील एक प्रमुख 'बिझनेस हब' म्हणून वेगाने उदयाला येत आहे.
Rahul Gandhi: "भारतात आता शांतीपूर्ण मार्गाने विरोध करणे हा सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे," अशा गंभीर शब्दांत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून सरकारला घेरले
तरुणांमध्ये महागड्या आणि शक्तिशाली बाईक्सची क्रेझ वाढत आहे. हार्ले-डेव्हिडसन X440 ही बाईक भारतात ₹२.७९ लाख (अंदाजे $२.७९ लाख) पासून उपलब्ध आहे. भारताने या बाईकवरील आयात शुल्क कमी केले आहे.
अमेरिकेच्या करवाढीच्या दबावाखाली असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठा करार मिळाला आहे. केवळ तीन तासांच्या वाटाघाटींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०० अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे १८ लाख कोटी रुपयांचा व्यापार करार…