गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. “महिन्याचा पगार हातात पडतो आणि काही दिवसांतच संपतो,” अशी व्यथा अनेक कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे सरदारधाम भवन-३ चे उद्घाटन करताना देशवासियांना सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन वाचवण्याचे आवाहन केले आहे.
भारत सरकार आपल्या ऊर्जा धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा तुमच्या गाड्यांवर काय परिणाम होणार?
दस्तऐवज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोलच्या किमतीत ₹१० आणि डिझेलच्या किमतीत ₹१२.५० ची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.…
२९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंधनाचे दर वाढतील, अशा अफवा फेटाळून लावत सरकारने सांगितले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच, जनतेने अशा अफवांवर विश्वास…
पश्चिम आशियातील दीर्घकालीन तणावामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली 'अचानक वाढ' (surge) भारतीय तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ पोहोचवत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या म्हणजे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही होतो. त्यामुळे सगळ्यांसोबतच आता पेट्रोल - डिझेलच्या किमती कडाडत आहे. नेमकी किती वाढलेत दर ? तुमच्या शहरात किती असेल दर?
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे, भारतातील IOCL आणि BPCL सारख्या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवार, १ एप्रिलपासून औद्योगिक डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.
मध्यपूर्व देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिणामी सर्वत्र पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील मागील आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसाठी पंपांवर रांगा लागल्या होत्या.
भारताने नेहमीप्रमाणे एका खऱ्या आणि विश्वासार्ह मित्राची भूमिका बजावत श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. भारताने तातडीने 38,000 मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांचा मोठा साठा कोलंबोमध्ये पोहोचवला आहे.
इराण युद्धाच्या सावटाखाली पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतली महत्त्वाची बैठक. इंधन तुटवड्याच्या अफवा रोखण्यासाठी 'टीम इंडिया' मॉडेलवर भर आणि देशातील पेट्रोल-डिझेल साठ्याचा आढावा.
कोरोना काळात 'लॉकडाऊन' लागला होता, तशीच अवस्था पुन्हा कोणत्याही क्षणी उभी राहू शकते. शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅसचा तुटवडा होऊन जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे.
देशात इंधन टंचाई नसल्याचा सरकार कितीही दावा करत असले तरी राज्याच्या विविध भागात स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) साठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवांमुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. चुकीची माहिती वेगाने पसरल्यामुळे, राज्यांमधील पेट्रोल पंपांवर लोकांची प्रचंड गर्दी जमली आहे.
ऊर्जेच्या वाढत्या खर्चामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच एलपीजीच्या (LPG) तुटवड्याचा सामना करणाऱ्या उद्योगांना, आता औद्योगिक डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
काहीशी परिस्थिती सुरुवातीला अलीकडेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या निर्बंधांमुळे घडली आहे. पण या सगळ्यात हे देखील तितकंच खरं आहे की भारताने कालांतराने ऊर्जा क्षेत्रात मोठी ताकद मिळवली आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या अलीकडील वाढीचा थेट परिणाम आता देशांतर्गत बाजारपेठेवर होत आहे. यामुळे देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.
कारचा वाढता खर्च कमी करायचा आहे का? विमा प्रीमियममध्ये बचत करण्यापासून ते मायलेज वाढवण्यापर्यंतच्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स या लेखात वाचा. तुमची कार फिट ठेवा आणि पैसे वाचवा.