पंजाबच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या सलामीवीरांना आउट करता आले नाही त्यानंतर अझमतुल्ला उमरझाईने रियान रिकल्टनची विकेट घेतली. तर मार्को जानसेनने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नांमध्ये असणाऱ्या नमन धीरला आउट केले.
एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली.
मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने शतकी भागीदारी केली.
एप्रिल महिन्यात आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला काही सामन्यांसाठी विश्रांतीचा स
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना केवळ एक खेळ नसून स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी आहे. टॉप 4 मध्ये आणि प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मुंबई इंडियन्सने जवळपास गमावली आहे.
मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो एकही सामना खेळू शकलेला नाही. दुखापतीमुळे त्याला जवळपास 5 सामने खेळता आलेले नाहीत.
आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजची स्थिती दोघांसाठी करो या मरो अशी असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोमांच पाहायला मिळणार आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध केएल राहुलने 75 रन्सची खेळी केली. राहुलने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा टप्पा ओलांडला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 5 गगनचुंबी सिक्सर लगावले.
रोहित शर्माने आपली ओळख एक यशस्वी कर्णधार म्हणून निर्माण केली आहे. निस्वार्थी फलंदाजी हे रोहित शर्माचे खास वैशिष्ट्य आहे. त्याने भारतीय संघाला आशिया चषक आणि निधास ट्रॉफी जिंकवून दिली आहे.
हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे.
२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगदरम्यान हॅमस्ट्रिंगला झालेल्या दुखापतीनंतर रोहितच्या पुनरागमनाबद्दल कोणतीही निश्चितता नाही. यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे, जाणून घ्या नक्की बातमी काय?
आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांपासून मैदानाबाहेर आहे.
आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई 7 तर चेन्नई 8 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून रनरेट आणि 2 गूण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार…
आयपीएलच्या फायनलमध्ये हे दोन संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने चेन्नईला 3 वेळा धूळ चारली आहे, तर चेन्नईला केवळ 1 वेळा मुंबईवर मात करता आली आहे.
आयपीएल २०२६ चा ३० वा सामना गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार असून, यामध्ये सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. रोहित शर्मा नक्की कोणत्या बॉलर्सच्या चक्रव्यूहात अडकणार?
मुंबई इंडियन्सने सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर सलग 4 सामने त्यांनी गमावले आहेत. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्माला अजूनही साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
येथील लाल मातीच्या पीचवर बॉल बॅट वर चांगल्या प्रकारे येतो. या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे जो कर्णधार टॉस जिंकेल तो प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करणे पसंत…
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.
मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीचे खापर हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपान रमेशने विधान केले. मुंबईच्या पराभवाचे कारण त्याने हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे.
IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा 18 धावांनी पराभव…