आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अव्वल स्थान कायम राखले आहे.
भारत विजयाचा आनंद साजरा करत असताना, महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर भावनिक झालेल्या माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माला कॅमेरामनने कैद केले. त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
डियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये सुरू होणार आहे. त्यापूर्वी एक बातमी समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या मुख्य प्रशिकक्षकपदी अभिषेक नायरची वर्णी लागली आहे.
भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि 'द वॉल' राहुल द्रविडने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आपली फलंदाजीची शैली बदलली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन वनडे फलंदाज बनला आहे. त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामनानंतर रोहितला पाहण्यासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. रोहित शर्माने पुन्हा एकदा येथे त्याच्या चाहत्यांची मने जिंकली. त्याने चाहत्यांसोबत फोटो काढले आणि ऑटोग्राफही दिले.
25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने 9 विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरने रोहित आणि विराटचे कौतुक केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत सलग तीन सामन्यात नाणेफेक गमावला आहे. यासह भारताने मागील १८ सामन्यात नाणेफेक गामावण्यात विश्वविक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यानंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोहित आणि कोहलीच्या शेवटच्या सामन्याबद्दल चर्चा करताना समालोचक रडताना दिसत आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक झळकावले यानंतर…
९ मार्च २०२५ नंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील आणि २५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या शेवटच्या सामन्यात मैदानावर उतरतील.
तिसरा सामना टीम इंडियाने ९ विकेट्सने जिंकला असला तरी, मालिकेत भारताला १-२ ने पराभव पत्करावा लागला. या अंतिम सामन्यात रोहित शर्मा(नाबाद १२१) आणि विराट कोहली (नाबाद ७४) यांच्या बॅटमधून दमदार…
सिडनी वनडेनंतर गंभीर आणि आगरकर यांना लक्ष्य केले जात आहे. चाहते मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतल्याने त्यांचे मनोबल…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा काल तिसरा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावले आता…
टीम इंडियाचे दोन सुपरस्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बॅटचा सिडनीमध्ये जलवा दिसला. रोहित शर्माने या सामन्यात १२१ धावांची नाबाद शतकी खेळी केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या शानदार १२१ धावांच्या जोरवार ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या सामन्यात रोहितने एक खास विक्रम…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार क्षेत्ररक्षण करत दोन झेल घेऊन मोठी कामगिरी केली आहे.
सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकवले, यासोबत त्याने एक विक्रम देखील मोडला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने जिंकला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आज रोहित शर्माने शतक झळकवून भारताला विजय मिळवून दिला.