निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वी मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला होता. यानंतर शिवसेनेकडून आता 'दगाबाज रे' दौरा काढला जाणार आहे.
मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका शंभूराज देसाई यांनी केली.
अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जेव्हा आम्ही पुरावे दाखवायला सांगितले, तेव्हा ज्यांनी हा प्रकार उघड केला, त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला,
दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, आता माझे वडिलसुद्धा चोरायचा…
या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार आणि डाव्या पक्षांचे नेते, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटपासून सुरू होईल
MNS MVA Satyacha Morcha : आज दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील मुंबईत विरोधी पक्षांकडून सत्य मार्च काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांची मनसे आणि काँग्रेस हे संयुक्तपणे…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, शिवसेना नेते आणि मंत्री असलेल्या नेत्याने टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठी गळती लागल्यानंतर पहिल्यांदाच पक्षात इनकमिंग झाल्याने ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे.
आशिष शेलारांना सांगा राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला जाऊ नका. दोघांचेही रंग पक्के आहेत. ठाकरे यांचा रंग खरडून काढण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, ते पक्के रंग…
र शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत दोन्ही नेत्यांच्या अर्धा डझन भेटी झाल्या असून, नुकतीच (रविवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. याच्याविरोधात तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शिवसेनेने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढला.
त्यांना आता मोठमोठी पदे मिळाली आहेत, पण ज्यावेळी त्यांचा वापर संपेल त्यावेळी ते त्यांना कचराकुंडीत फेकून देतील. त्यावेळी ते याच ठाण्यात कपाळावर हात बडवत तुम्हाला दिसतील.
जाहीर केलेल्या साडेतीनशे कोटीच्या पॅकेजचे पैसै दिवाळीपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मदतीसाठी केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात बदल करता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, त्यात नवा पक्ष येणार असेल तर आम्ही विचार करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित वेगळ असतं. महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.