संजय राऊत जाणूनबुजून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारले.
‘ग्रीन झोन’मधील जमीन Adani Group यांना दिल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “आपली जमीन त्यांना दिली आणि आता तीच जमीन पुन्हा विकत घेत आहात, हे नेमके काय चालले आहे?” या व्यवहारावर…
उद्धव ठाकरे लढणार असतील, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, लढणार नसतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांना समन्वयाने चर्चा करावी लागेल.
उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत किंवा कोणाच्या अडचणी समजून घेत नाहीत; याच कारणामुळे आम्ही उठाव केला होता," असे सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने तयारी केली होती.
विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. सभागृहामध्ये या नेत्यांच्या निवृत्तीचा समारंभ पार पडला. यानंतर अमोल मिटकरी यांनी अजित पवारांसाठी भावूक पोस्ट केली.
खरातचा मंत्रालयातील दबदबा किती मोठा होता, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना दबाव, धमक्या आणि फोन कॉल्स येत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
अकोल्यात शिवसेना UBT ला मोठे खिंडार पडले असून जिल्हाध्यक्षांसह ४ नगरसेवकांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. हे सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्याने ठाकरेंना मोठा धक्का…
महापालिका स्विकृत नगरसेवकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आत्ता २५ मार्चपर्यंत आहे. तर निवड २७ मार्चला निवड होणार आहे. आता शिवसेना उबाठाला स्विकृत सदस्यपद मिळणार कि नाही याकडेच लक्ष आहे.
या विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद उघड झाले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) विधेयकाच्या उद्देशाला पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध केला आहे.
Shivsena Party-Symbol Hearing LIVE : साडे तीन वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर दोन्ही शिवसेना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.
या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते.
राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. नगरपरिषद, महानगरपालिका. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीने दणदणीत यश मिळवले.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस महायुतीला मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला.