समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस आयोजित करण्यात येणारी ही बैठक साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी 7.30 नंतर भरते. महिलांची…
महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक खोटे पत्र साेशल मीडियावर प्रसारीत झाले. या पत्रात यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले होते.
इतक्यावरच हा विषय थांबला नाही. काहींनी धर्माधिकारी परिवार, त्यांची संस्था आणि त्यांच्या कार्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. समाजमाध्यमांवरील चर्चेला अनेक फाटे फुटले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह प्रत्येकालाच दूषणे देण्याची स्पर्धा सुरु…
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान सोहळा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर…
"कार्यक्रमातील नियोजन ढिसाळ होते, ऐन दुपारी भर उन्हात कार्यक्रम का घेतला, याची चौकशी झाली पाहिजे. यात अकरा जणांचा बळी गेला आहे, अजून काही गंभीर जंखमी आहेत, त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा…
रविवारी मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांवर रुग्णालयात जाऊन विचारपूस करत, त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विधानसभा विरोधी पक्षनेते…
प्रसिद्धीमुळे काही मिळत नाही. मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. असं आप्पासाहेबांनी म्हटलं. यावेळी मला जी पुरस्काराची 25 लाखाची रक्कम मिळाली आहे, ती सर्वच सर्व रक्कम मी मुख्यमंत्री सहायती निधीला…
हा माझ्या आयुष्यातल्या भाग्याचा क्षण आहे. कुठलाही पुरस्कार मोठाच असतो. हा कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी जे कष्ट केले. श्री सदस्यांनी जे कष्ट केले, करतायेत, त्यांना याचं श्रेय जातं. महाराष्ट्र भूषण…
आप्पासाहेबांना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन केवळ तुमचा सन्मान केला नाही. लाखो लाखो जनतेला या प्रकारे जगण्याची प्रेरणा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यभूमी आहे. राष्ट्रासाठी वीरता, सावरकर, चाफेकर,…
महासागरासमोर काय बोलावं हे शब्द सुचत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून उभा नाही. परिवारातला श्रीसदस्य म्हणून या ठिकाणी उभा आहे. सर्वोच्च मानाचा पुरस्कार अप्पासाहेबांना, गृहमंत्र्यांनी अर्पण केलेला आहे. राज्याच्या साडे बारा कोटी…
जगातले आठवे आश्चर्य म्हणजे तुम्ही आहात, श्रीसेवका आहेत. शरीर स्वच्छ करता येतं, पण मन स्वच्छ कसं करता येणार, मन स्वच्छ केल्यानं गरिबीत ही समाधानानं राहता येतं. आप्पासाहेबांचे कार्य महान व…
खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीसेवक दाखल आहेत, 20 लाख श्रीसेवक येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यावेळी दाखल झालेल्या श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. गावाखेड्यातून, ग्रामीण भागातून, गावागावातून अप्पासाहेब धर्माधिकारी…
डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती.…
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण २० लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत.
वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारीही समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रेसर आहेत. अध्यात्म, पर्यावरण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रात धर्माधिकारी आणि त्यांच्या अनुयायांचं काम मोठ्या प्रमाणात आहे.