१९ वर्षांखालील विश्वचषकातील दारुण पराभवानंतर बीसीसीआय भारताच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये स्पर्धेत ज्युनियर संघाच्या कामगिरीवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या आहेत. समीर मिनहासने पाकिस्तानकडून शानदार शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांना खंबीरपणे उभे ठेवले.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता, अंतिम सामन्यातही टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष भारताच्या प्लेइंग ११ वर आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाशी होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे.
संघाने चांगली कामगिरी केली आहे पण या तीनही सामन्यामध्ये आयुष म्हात्रे हा फार काही धावा करु शकला नाही. या सामन्यामध्ये भारताचा युवा खेळाडू अभिज्ञान कुंडू याने द्विशतक झळकावले आहे.
कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वस्त बाद झाल्यानंतर, वैभवने भारतीय संघाला सावरले आणि स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने यापूर्वी यूएईविरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या.
वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघाचा खेळ सांभाळला त्यानंतर अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यानी चांगली भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी मलेशियाच्या गोलंदाजांना दबावात ठेवले आहे. या खेळमध्ये कुंडू याने शतकीय…
सलग दोन विजयांसह, भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता, ग्रुप अ मध्ये, मेन इन ब्लू संघ मलेशियाशी सामना करेल. या परिस्थितीत, भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साकारण्यासाठी…
रविवारी टॉस दरम्यान भारताचा अंडर-१९ कर्णधार आयुषने पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफशी हस्तांदोलन केले नाही. जरी आयसीसीला या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे अशी इच्छा होती.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा आणि आयपीएल स्टार वैभव सुर्यवंशी हा या सामन्यात स्वतात बाद झाला. त्याने या सामन्यामध्ये फक्त 5 धावा केल्या आणि तो झेल बाद…
महिला विश्वचषक आणि रायझिंग स्टार्स आशिया कपमध्येही टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करणे टाळले. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आज एकमेकांसमोर येतील. त्यामुळे हस्तांदोलन होईल का हा प्रश्न आहे.
अलिकडच्या काळात पाकिस्तानने टीम इंडियावर वर्चस्व राखले आहे. आता, वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या संघाकडून भारताच्या पराभवाच्या मालिकेला खंडित करण्याची अपेक्षा आहे. अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत
आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. १४ डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानच्या अंडर-१९ संघांमधील सामना चाहते कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया.
यूएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला आहे. पहिले फलंदाजी करताना भारताच्या संघाने 6 विकेट्स गमावून 433 धावा केल्या आहेत.
भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर वैभव सुर्यवंशी आणि आरोन गोरगे या दोघांनी कमालीची भागिदारी केली. वैभव सुर्यवंशी याने त्याच्या खेळीमध्ये 9 षटकार आणि 5 चौकार मारले आणि शतक झळकावले.
एसीसी पुरुष अंडर १९ आशिया कप २०२५ चा टप्पा १२ डिसेंबरपासून दुबई, यूएई येथे सुरू होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी पुरुष अंडर १९ विश्वचषकापूर्वीच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा खूप…
भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नवा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. मुंबईच्या आयुष म्हात्रेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भाविरुद्ध ४९ चेंडूत धमाकेदार शतक ठोकून इतिहास रचला.
Syed Mushtaq Ali Trophy: सीएसकेचा युवा फलंदाज आयुष म्हात्रने आपल्या जबरदस्त खेळीने सगळ्याचे लक्ष वेधले आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर त्याच्या कामगिरीमुळे संघाल सहज विजय मिळवून दिला.
आता भारताचा युवा संघ आशिया कप 2025 च्या मिशनवर जाणार आहे. १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयुष महात्रेवर विश्वास ठेवून निवडकर्त्यांनी त्याला संघाचा कर्णधार…