Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj new Statue : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर तिथे नवीन भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.
घटनेनंतर घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. काहींनी रस्त्यावर टायर जाळल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्ट कोसळला. या घटनेनंतर सरकारवर आरोप केले जात आहेत. पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतोच कसा असा प्रश्न…
Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा पुतळा बनवणारा जयदीप आपटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. यानंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. हा शिल्पकार काही राजकारण्यांचा जवळ असल्यामुळे तो…
राज्यामध्ये सध्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिल्पकार जयदीप आपटे याला अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्याकडे परवानगी पत्र दिले. मी अधिक्षक अभियंत्यांना विनंती करतो की, सर्वगोड यांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी…
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. पुतळा…
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलं आहे. राजकारणी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात बांधकाम…
आठ महिन्यांपूर्वी मालवण येथे नौदल दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र २६ ऑगस्ट…
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी माफी मागणार असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन, कार्यकारी अभियंता…
डिसेंबर 2023 मध्ये नौदल दिनी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळा 26 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी कोसळला. त्याचवेळी या मुद्द्यावर…
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री…
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सिंधुदुर्ग येथील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र हा पुतळा कोसळल्यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली…
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही, असं का म्हणाले मुख्यमंत्री…
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आंदोलन केले…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर राजकारण तापले आहे. काल राणे-ठाकरे समर्थकांमध्ये देखील राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा झाला.