आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी एरंडेल तेलाचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन करावे. यामुळे विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर स्वच्छ होते. चला तर जाणून घेऊया…
मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे मूळव्याध होतो, असे सगळ्यांचं वाटते. पण हा एक गैरसमज आहे. मूळव्याध फायबरच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पोटात वाढलेली जळजळ आणि ऍसिडिटी, गॅस कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. ही पाने शरीरात थंडावा टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारतात. चला तर जाणून घेऊया पुदिन्याच्या पानांचे सेवन करण्याची योग्य…
बद्धकोष्ठता, आतड्यांना सूज या समस्या सामान्य झाल्या आहेत. पण रोजच्या जेवणातील पदार्थ वापरून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. तुम्ही घरगुती उपाय करताना कोणते पदार्थ वापरावे जाणून घ्या
मूळव्याधीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. यामुळे ऑपरेशनशिवाय मूळव्याध आणि जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल.
आतड्यांमध्ये जमा झालेली घाण आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाक घरातील या पदार्थांचे सेवन केल्यास आतडे स्वच्छ राहतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या अजिबात उद्भवत नाहीत.
Constipation Remedy : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पचनाच्या समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत. पोट साफ न होणे, गॅस किंवा आम्लपित्त यांसारख्या तक्रारींवर वेळेवर उपाय करणे गरजेचे आहे.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक जमा होऊन राहतात. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे यांसारखी अनेक लक्षणे दिसून येतात. पोट व्यवस्थित…
बद्धकोष्ठता ही एक गंभीर समस्या आहे जी पोट आणि पचनासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला बद्धकोष्ठता आहे हे कसे कळेल? दोन दिवसांत आतड्याची हालचाल झाल्यास बद्धकोष्ठता होते का? जाणून घ्या
आतड्यांमध्ये जमा झालेली घाण झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित वाटीभर पपई खावी. पपईच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या पपईचे सेवन करण्याचे फायदे.
गर्भावस्थेत महिलांना अनेक त्रास होत असतात, त्यापैकी महत्त्वाचा त्रास म्हणजे शौच व्यवस्थित न होणे. महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत असते, मात्र याची कारणं काय आहेत आणि उपाय काय जाणून घ्या
हिवाळ्यात फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर अगगदी लहान मुलांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास होताना दिसून येतो. मुलांना याबाबत बरेचदा सांगता येत नाही. पण यासाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे
पोटफुगी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या विविध पोटाच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सद्गुरूंनी पेरूच्या पानांचे पाणी पिण्याची शिफारस केली आहे. पेरूच्या पानांचे पाणी पिण्याचे फायदे
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरातील घाण सहज बाहेर पडून जाते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.
आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, पोट स्वच्छ नसल्यामुळे वाईट बॅक्टेरियांची संख्या झपाट्याने वाढू लागते आणि नंतर हे बॅक्टेरिया गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. पोट साफ करायचे असेल तर काय आहे…
थंडीत बऱ्याच जणांना बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र यावर काही सोपे घरगुती उपायदेखील करता येतात. गॅस्ट्रोलॉजिस्टने यावरील त्वरीत बरे करणारे उपाय सुचवले आहेत
पोटात वाढलेला गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात विटामिन सी आणि फायबर असलेल्या फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते.