दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण मतदानापूर्वी निवडणूक आयोगाकडून मॉक पोल का घेतला जातो आणि अधिकारी बनावट मतदान का करतात हे तुम्हाला माहिती आहे का? या मागचे कारण जाणून…
दिल्ली विधानसभा निडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. त्याआधी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांचे पीए पंकज यांना गिरीखंडनगरमध्ये १५ लाख रुपयांच्या रकमेसह अटक करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ५५ जागा मिळत आहेत. मात्र जर माता आणि भगिनींनी कठोर परिश्रम केले तर पक्षाला ६० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मतदान होणार असून येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये…
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धटका बसला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या ८ आमदारांनी दुसर्याच दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये मतदारांना अनेक भेटवस्तू तर दिल्या जात आहे. त्याचबरोबर अनेक आश्वासने देखील दिली जात आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीतील 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल हाती येणार आहे. दिल्ली विधानसभा…
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मदानाला ५ दिवस शिल्लक असताना आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या ७ आमदारांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
निवडणूक आयोगाचं पथक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचलं आहे. भाजप नेत्यांने तक्रारप तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे.
कॉंग्रेसने तब्बल १५ वर्ष दिल्लीवर सत्ता गाजवली, मात्र २०१० नंतर अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. १९९८ ते २०१३ पर्यंत काँग्रेस सत्तेत होती, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय उदयानंतर काँग्रेसचा सुपडासाफ झाला.
निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान गुरुवारी यमुनेच्या पाण्यावर सुरू झालेल्या राजकारणावर बोलताना केजरीवाल यांनी राजीव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यमुनेच्या पाण्याचा वाद दिल्लीतून हरियाणात पोहोचला आहे. यमुनेच्या पाण्यावरून केलेल्या विधानाबद्दल हरियाणातील सोनीपत प्रशासनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये आप नेते विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना यमुनेच्या पाण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ऐन निवडणुकीत अडचणीत आले आहेत.
दिल्लीत यमुनेच्या पाण्यावरून सुरू असलेलं राजकारण अरविंद केजरीवाल यांना भोवण्याची शक्यता आहे. यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.
भाजपचे नेते अमित शहा यांनी अरवींद केजरीवाल आणि आतिशी, दोघांचाही त्यांच्या मतदार संघातून पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. तसंच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतही भाष्य केलं आहे.
दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शीशमहालमध्ये ४ ते ५.६ कोटी रुपयांच्या बॉडी सेन्सर्सने सुसज्ज असलेले फक्त ८० पडदे बसवण्यात आले आहेत. या सुसज्ज घरावरुन भाजपने आपवर निशाणा साधला आहे.
दिल्लीच्या निवडणूक लढाईत जात, लिंग आणि क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. निवडणूक लढणारे तिन्ही प्रमुख पक्ष या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांची रणनीती तयार करत आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून आम आदमी पक्ष व भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे.