शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी दुधात खजूर किंवा तूप मिक्स करून प्यावे. यासोबतच तुम्ही आहारात कोरफड, लिंबू पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे छातीत जळजळ वाढणे, बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. ऍसिडी झाल्यानंतर आंबट ढेकर येणे, चक्कर येणे किंवा मळमळ वाटू लागते. अशावेळी…
शरीरात वाढलेली अपचनाची समस्या कमी करण्यासाठी आहारात आलं लिंबू पाचक प्यावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे आतड्यांवर तणाव येतो. यामुळे पोटात साचलेला वायू आणि विषारी घटक बाहेर पडून जातात.
पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी आहारात ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळेल. जाणून घ्या ओव्याचे पाणी बनवण्याची कृती.
शरीरात वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पुदिन्याची पाने शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात. जाणून घ्या पुदिन्याच्या पानांचे कसे सेवन करावे.
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी हिरव्या वेलचीचे सेवन करावे. हिरवी वेलची अनेक आजारांवर अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया हिरवी वेलची खाण्याचे फायदे.
पोटात वाढलेल्या वेदना आणि गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी नाभीमध्ये तेल टाकावे. यामुळे गॅसची समस्या कायमची दूर होते आणि शरीराला आराम मिळतो. जाणून घ्या नाभीमध्ये तेल घालण्याचे फायदे.
पोटात वाढलेल्या गॅसमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पोटात गॅस वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे.
शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका.यामुळे आरोग्याला हानी पोहचून शरीरात पित्त वाढेल.
आयुर्वेदात पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस इत्यादींवर सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. समस्यांमध्ये नाभीत तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी योग्य तेल वापरणे महत्वाचे आहे.
वारंवार अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. याशिवाय शरीरात गॅस तयार झाल्यानंतर बऱ्याचदा नसांमध्ये वेदना होऊ लागतात. जाणून घ्या सविस्तर.
शरीरात पित्ताची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी वाढलेले पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावे. यामुळे तात्काळ आराम मिळतो आणि शरीराला अनेक फायदे देखील होतात.
अॅसिडिटी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करावे. आयुर्वेदिक उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो आणि अॅसिडिटी नियंत्रणात राहते.
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या औषध घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून आराम मिळवण्याचा प्रयत्न करावा. घरगुती उपाय आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात.ॲसिडिटी झाल्यानंतर हे घरगुती उपाय करावे.
बाबा रामदेव यांचा असा विश्वास आहे की सतत पोटाशी संबंधित समस्यांमुळे उर्जेची पातळी कमी होऊ शकते. घरगुती उपचार आणि नियमित योगासने आम्लपित्त, पोटाच्या इतर सामान्य आजारांपासून बरे होण्यास मदत करू…
काही खास नैसर्गिक घटकांपासून बनवलेला हा रस तुमची पचनसंस्था मजबूत करतोच पण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत करतो. याशिवाय, हा रस रक्ताभिसरण सुधारून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो.
पादणे ही शरीरासाठी आवश्यक असलेली एक सामान्य प्रक्रिया आहे. पण वारंवार होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर काही समस्या असू शकते. ज्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी काही उपाय सुचवले आहेत.