शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. यासोबतच आल्याचा रस, बडीशेप, हळदीचे दूध इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास अपचनाची समस्या कमी होईल.
सकाळी उठताच पोट फुगणं आणि गॅसचा त्रास जाणवतोय का? यामागे आजार नव्हे तर तुमच्या रोजच्या काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. वेळेत लक्ष दिलं नाही तर याचा वाईट परिणाम तुमच्या…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते.
पोटात वाढलेला गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात विटामिन सी आणि फायबर असलेल्या फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते.
आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणारे पदार्थ खावेत.
ऋषिकेशचे योगगुरू बाबा कैलाश यांनी हर्बल चहाची रेसिपी सांगितली आहे, हर्बल चहामध्ये आढळणारे सर्व आयुर्वेदिक मसाले आणि पाने पचनशक्ती मजबूत करण्यास तसेच पोट स्वच्छ करण्यास मदत करतात.
सणांच्या काळात गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. अशा परिस्थितीत हे पाणी तयार करा आणि जेवणानंतर प्या. यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी दुधात खजूर किंवा तूप मिक्स करून प्यावे. यासोबतच तुम्ही आहारात कोरफड, लिंबू पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे छातीत जळजळ वाढणे, बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. ऍसिडी झाल्यानंतर आंबट ढेकर येणे, चक्कर येणे किंवा मळमळ वाटू लागते. अशावेळी…
शरीरात वाढलेली अपचनाची समस्या कमी करण्यासाठी आहारात आलं लिंबू पाचक प्यावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे आतड्यांवर तणाव येतो. यामुळे पोटात साचलेला वायू आणि विषारी घटक बाहेर पडून जातात.
पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी आहारात ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळेल. जाणून घ्या ओव्याचे पाणी बनवण्याची कृती.
शरीरात वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पुदिन्याची पाने शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात. जाणून घ्या पुदिन्याच्या पानांचे कसे सेवन करावे.
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी हिरव्या वेलचीचे सेवन करावे. हिरवी वेलची अनेक आजारांवर अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया हिरवी वेलची खाण्याचे फायदे.
पोटात वाढलेल्या वेदना आणि गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी नाभीमध्ये तेल टाकावे. यामुळे गॅसची समस्या कायमची दूर होते आणि शरीराला आराम मिळतो. जाणून घ्या नाभीमध्ये तेल घालण्याचे फायदे.
पोटात वाढलेल्या गॅसमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पोटात गॅस वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे.
शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका.यामुळे आरोग्याला हानी पोहचून शरीरात पित्त वाढेल.
आयुर्वेदात पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस इत्यादींवर सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. समस्यांमध्ये नाभीत तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी योग्य तेल वापरणे महत्वाचे आहे.