El Nino या जागतिक हवामान बदलाच्या पॅटर्नमुळे यंदा भारतात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मान्सूनची धुरा विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे. IMDने याबाबत अलर्ट जारी केला…
GDP Growth- परिस्थिती आणि सरकारी आकडेवारीमध्ये ४ ते ५ टक्क्यांची तफावत असल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, चुकीच्या आकडेवारीवर आधारित धोरणे कधीच प्रभावी ठरू शकत नाहीत.
जागतिक स्तरावर फोफावलेली परिस्थिती आणि त्यामुळे महागाईचा वाढता भडका याचा परिणाम कुठेतरी देशाच्या विकास दरावर दिसून येतो हे निश्चित आहे. पण भारताची सध्याची परिस्थिती तशी नसल्याचं स्वतः अर्थमंत्री निर्णला सीतारमण…
नीती आयोगाच्या २०२५ मधील अहवालानुसार, भारताचा ऑटोमोबाईल उद्योग देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुमारे ७.१ टक्के योगदान देतो. तसेच उत्पादन क्षेत्राच्या जवळपास ४९ टक्के वाटा या उद्योगाचा आहे. यामुळे…
इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताची अर्थव्यवस्था काहीशी अस्थिर झाली होती. अशा सगळ्या परिस्थितीत देखील आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाची गती अधिक…
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
झर्व्ह बँकेने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला आहे. २०२६-२७ साठी कंज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाईचा अंदाज ४.५% वरून ५.१% पर्यंत वाढवला आहे, तर वास्तविक GDP विकास दराचा अंदाज ६.९%…
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात लक्षणीय चढ-उतार दिसून आला. या कालावधीत, BSE चा ३०-शेअर्सचा निर्देशांक Sensex ०.८५% ने घसरून ७४,७७५.७४ च्या पातळीवर स्थिरावला, तर Nifty ०.७२% ने घसरून २३,५४७.७५ वर बंद…
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे, महागाईचे संकट पुन्हा एकदा भारतीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याच्या बेतात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा परिणाम भारतावर होताना दिसणार आहे.
आर्थिक वर्ष २०२७ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे; परिणामी, या संस्थेने आपला वाढीचा अंदाज कमी करून ६.२ टक्के इतका केला आहे. नेमकं काय होणार आहे…
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सोशल मीडियावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा सामायिक केला; ज्यामध्ये त्यांनी या सामुद्रधुनीला 'ट्रम्पची सामुद्रधुनी' (Strait of Trump) असे संबोधले आहे. पण हे इतकं करुन काही फरक…
भारतातील २०२६ सालचा उन्हाळा ही आता केवळ हवामानाशी संबंधित बाब राहिलेली नाही; तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर तो आता सखोल परिणाम करत आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती बिकट होत…
अनेक देशांचा विकास दर मंदावण्याची शक्यता आहे आणि महागाईही वाढतच चालली आहे. मात्र, या आव्हानांमध्येही भारतीय अर्थव्यवस्था आपली ताकद टिकवून ठेवण्यास सज्ज असल्याचं दिसून येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या मासिक बुलेटिनमध्ये नमूद केले आहे की, मध्यपूर्वेतील सध्याचा संघर्ष आणि जागतिक बाजारांमधील वाढती अस्थिरता असूनही, भारताची अर्थव्यवस्था कणखर राहिली आहे.
जर मध्यपूर्वेतील सुरू असलेला संघर्ष लांबला, तर भारताला आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वांत मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असे मूडीज अॅनालिटिक्सच्या एका ताज्या अहवालानुसार दिसून येते. तसेच, अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. HDFC बँकेच्या ताज्या अहवालानुसार देशाच्या आर्थिक स्थितीविषयी उत्साहवर्धक आकडेवारी समोर आली असून भारताचा विकास दर २०२६ या आर्थिक वर्षात ७.८% असण्याची…
देशाचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सध्या १९२,७७४ इतके आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न २७१.४४ लाख कोटी आहे. शिवाय, बचतही अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि भांडवल निर्मितीसाठी देशांतर्गत संसाधनांचा आधार…
बँकांचा मोठा आधार असलेल्या बचतीत सातत्याने घट होत असल्याबद्दल बँकिंग क्षेत्रा चिंतेत आहे. घटते बचत दर त्यासाठी एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे बँकांना बचत वाढविण्यासाठी बँकिंग कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्याची गरज…