कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेला यंदाही शेतकरी, प्रतिनिधी आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत गेल्या वर्षभरातील संघाच्या आर्थिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नुकतेच राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाचचे भूसंपादन करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होताना दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.
गोकुळसारख्या मोठ्या सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक आणि सदस्यकेंद्रित व्हावा यासाठी अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिलेला सुरूवातीच्या काळात दिलेला हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पहिल्यांदाच राज्यातील नेत्यांनी लक्ष घातल्यामुळं अध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली.
जर सरकारला सामाजिक न्याय विभाग आवश्यक वाटत नसेल, तर त्यांनी तो विभाग थेट बंदच करावा, असंही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. ही घटना केवळ अन्याय आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे,…
राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेलं आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा पदभार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजकारण रंगले आहे. समरजीत घाटगे यांच्या प्रचारसभेमध्ये पालकमंत्री हसनस मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले असताना त्याकडे सरकारचे लक्ष आहे का? भगिनींची काळजी घेऊ न शकणारे हे सरकार सर्वसामान्यांचे, लाडक्या बहिणींचे राज्य आहे का?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना थेट आव्हान दिले आहे.
मंत्रीपदाच्या लालसेपोटी हा माणूस मागच्या दाराने कधी पळाला हे कळालेच नाही.उद्धव साहेबांसह शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला फसवणाऱ्या गद्दाराला कागलची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से दुनिया चलती है. याप्रमाणे 25 गावातील कार्यकर्त्यांना भेटून भूमिका सांगितली. मुश्रीफांसारख्या प्रवृत्तीसोबत जाण्याचे विचार पटले नाहीत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री करावं, यासाठी प्रचार करत आहेत.
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार…
कोल्हापुरातल्या कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते हसन मुश्रीफ आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.