लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. सर्वांनी एकदिलाने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.
राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्वाचे निर्देश दिले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील १४७ नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांसाठी सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. या सोडतीनंतर राजकीय पक्षांनी आता आपला नगराध्यक्ष बसविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेला यंदाही शेतकरी, प्रतिनिधी आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत गेल्या वर्षभरातील संघाच्या आर्थिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नुकतेच राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाचचे भूसंपादन करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होताना दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.
गोकुळसारख्या मोठ्या सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक आणि सदस्यकेंद्रित व्हावा यासाठी अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिलेला सुरूवातीच्या काळात दिलेला हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पहिल्यांदाच राज्यातील नेत्यांनी लक्ष घातल्यामुळं अध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली.
जर सरकारला सामाजिक न्याय विभाग आवश्यक वाटत नसेल, तर त्यांनी तो विभाग थेट बंदच करावा, असंही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. ही घटना केवळ अन्याय आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे,…
राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेलं आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा पदभार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजकारण रंगले आहे. समरजीत घाटगे यांच्या प्रचारसभेमध्ये पालकमंत्री हसनस मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले असताना त्याकडे सरकारचे लक्ष आहे का? भगिनींची काळजी घेऊ न शकणारे हे सरकार सर्वसामान्यांचे, लाडक्या बहिणींचे राज्य आहे का?