तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बाजारात लिंबाच्या दराने पुन्हा उंच झेप घेतली आहे. थंड पेये, लिंबू सरबत आणि उसाच्या रसाची वाढलेली मागणी यामुळे लिंबूचे दर सध्या वाढले आहेत.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याआधी इंदापूर नगरपरिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देत जनतेने अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याच मालिकेत आता पंचायत समितीही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे.
साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम झाला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
“पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्ही सुद्धा टाळल्याशिवाय राहणार नाही!” असा थेट इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हप्तेखोर, जातीयवादी असून खोटे गुन्हे दाखल करतात, असे गंभीर आरोप करत त्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
इंदापूरमध्ये शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालली.
रेडा गावच्या अलका कृष्णा मोहिते या आषाढी एकादशीला पंढरपूरला (दि.६) गेल्याचा अंदाज बांधून अलका मोहिते यांच्या राहत्या घराचे दरवाजे मोडून घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल काढून घरातील 9600 किमतीचे साहित्य…