इंदापूर तालुक्यातील कालठण येथे अवैधरित्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नव्या वादात सापडले आहेत.
कृषीमंत्री भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत हे इंदापुरात पुन्हा एकत्र दिसल्याने उपस्थितांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इंद्रपूर बस स्थानकाला अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अस्वच्छता आणि विस्कळीत कारभार सुधारण्यासाठी मंत्र्यांनी शेवटचा इशारा दिला आहे.
तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बाजारात लिंबाच्या दराने पुन्हा उंच झेप घेतली आहे. थंड पेये, लिंबू सरबत आणि उसाच्या रसाची वाढलेली मागणी यामुळे लिंबूचे दर सध्या वाढले आहेत.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याआधी इंदापूर नगरपरिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देत जनतेने अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याच मालिकेत आता पंचायत समितीही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे.
साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम झाला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.