पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वरसगांव, पानशेत, टेमघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
Khadakwasla Dam: नदीपात्र वाहतुकीस बंद झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता यासह पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
Rain News: मध्यंतरी काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Rain Update: गेले एक ते दोन दिवस पुणे जिल्ह्यात आणि शहर परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. खडकवासल्यामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु होता. त्यामुळे मुठा नदी देखील दुथडी भरून वाहत…
Khadakwasla Dam: पावसामुळे खडकवासला प्रकल्पात २६.५४ टीएमसी म्हणजेच ९१.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. IMD ने पुणे, सातारा आणि घाटमाथ्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
Pune Rain: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्हा आणि शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील पुणे शहरात पावसाने लावली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी दोन टीएमसी पाणी हे…
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगलांचा मृत्यूदेह सापडला.
कळमोडी आणि नाझरे ही धरणे १०० टक्के भरली असून, चासकमान, वडज, विसापूर, पवना, गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड आणि येडगाव या धरणांमध्येही ७२ टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे.
महापालिका स्वतः सर्व ठिकाणी टँकर पुरवठा करत नाही. त्यामुळे खासगी टँकरवाले आणि ठेकेदार जास्त दराने पाणी पुरवून आर्थिक फायदा घेत आहेत. याचा फटका नागरिकांना आर्थिकदृष्ट्या बसत आहे.
पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता या भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने, शहरात पाण्याची मागणी वाढली होती.
एकीकडे पाणी टंचाई निर्माण होत असताना दुसरीकेडे उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तेथे जास्त पाणी वापरले जात आहे.
महापािलकेला दरवर्षी जलसंपदा विभागाकडून थकबाकी संदर्भात नाेटीस पाठविली जाते. पाणी कपातीचा इशारा दिल्यानंतर महापािलकेकडून काही रक्कम भरली जाते. वास्तविक पाणी पट्टी आकारणीसंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद आहेत.
१ जानेवारी२०२५ पासून आजपर्यंत तर १०टक्के क्षमतेने शेतीसाठी पाणी उचलले गेले नाहीये. हे जलसंपदा खात्याचे अपयश आहे आणि त्यासाठी पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखून धरणे निश्चितच अन्यायकारक आहे, असे वेलणकर यांनी…
राज्यात मोठ्या महापालिका असेलल्या शहरांनी पाणी वापराबाबत पुर्नप्रक्रिया करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिकांना आदेश देण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.