रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची कडा खचणे, दरड कोसळण्याचा…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची गंभीर घटना घडली. प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अन्य…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने ७.३० मीटरवर वाहत धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात पूर येण्यास सुरुवात झाली असून पुढील ४८ तास रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
खेड आणि शिरूर तालुक्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने तब्बल ३४ वर्षांपूर्वी जलाशयात गेलेल्या जुन्या वाडा गावाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस येऊ लागले आहेत.
खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेली तीन दशकं रखडलेल्या न्यू मांडवे आणि पोयनार धरण प्रकल्पांना अखेर गती मिळाली असून राज्य सरकारकडून मोठ्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
पाणीसाठा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी स्रोत आटण्याच्या मार्गावर असल्याने या वर्षी ही तालुक्यातील ३३ गावे ५० वाड्या टंचाई कृती आराखडयात नमूद करण्यात आली आहेत.
पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली.
प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.
पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच खेड तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
पुण्यातील धनकवडी येथील रहिवासी महादेव अनंतराव टिंगरे हे लोटे एम.आय.डी.सी. मधील काम संपवून आपल्या होंडा सिटी कारने जेवणासाठी धामणदेवी येथील 'ओमेगा इन' हॉटेलमध्ये जात होते.
थंडीचे पोषक वातावरण लाभल्याने यंदा बटाट्याचे पीक जोमात आले आहे. उत्पादन आणि गळीत समाधानकारक असले तरी बाजारात मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे.