हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेली तीन दशकं रखडलेल्या न्यू मांडवे आणि पोयनार धरण प्रकल्पांना अखेर गती मिळाली असून राज्य सरकारकडून मोठ्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
पाणीसाठा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी स्रोत आटण्याच्या मार्गावर असल्याने या वर्षी ही तालुक्यातील ३३ गावे ५० वाड्या टंचाई कृती आराखडयात नमूद करण्यात आली आहेत.
पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली.
प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.
पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच खेड तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
पुण्यातील धनकवडी येथील रहिवासी महादेव अनंतराव टिंगरे हे लोटे एम.आय.डी.सी. मधील काम संपवून आपल्या होंडा सिटी कारने जेवणासाठी धामणदेवी येथील 'ओमेगा इन' हॉटेलमध्ये जात होते.
थंडीचे पोषक वातावरण लाभल्याने यंदा बटाट्याचे पीक जोमात आले आहे. उत्पादन आणि गळीत समाधानकारक असले तरी बाजारात मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे.
बस फिरवणे, मागे-पुढे घेणे यावेळी चिखलात वाहन अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांनाही बसमध्ये चढणे-उतरणे यात विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती आधीच बिकट आहे.
दुहेरीकरण आणि क्रॉसिंगची कामे सुरू असताना इंदापूर, गोरेगाव रोड व सापे वामणे येथील पूर्वीचे उंच फलाट तोडण्यात आले. परंतु ते पुन्हा बांधण्यात आले नाहीत, असा आरोप समितीने केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महा विकास आघाडी प्रवेशामुळे खेडची लढत अधिक चुरशीची आहे. आतापर्यंत महायुतीविरुद्ध एकत्र उभा आता राष्ट्रवादीच्या ताकदीच्या भरामुळे समा पूर्णपणे बदलणार आहेत.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक पदाच्या ३ जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले.
वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्ष्यात घेऊन भाजपाकडून वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.