मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यात नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती दिली जात आहे.
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या शनिवारी (दि.8) होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्यासह अनेक परदेशी पाहणे हजर राहणार…
वाढती बेरोजगारी, महागाई, नोटबंदी, जीएसटीची सदोष अंमलबजावणी आदींच्या पार्श्वभूमीवर २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत, आपल्या बाजूने फासे पडतील असे वाटत असतानाच ʻपुलवामा बालाकोटʼच्या रूपाने राष्ट्रवादाचा तडका बसला आणि मोदी सरकारचे…
लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. असे असताना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी मोदी सरकारला साथ दिली नाही, तरीही एनडीए सरकार स्थापन…
बीड लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यात सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. याच ऐतिहासिक यशानंतर सोनवणे हे मराठा आरक्षण लढ्याचे…
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानुसारच, आता त्यांच्याकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५३ हजार १८ मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव करून आपले वर्चस्व निर्विवाद…
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच सुप्रिया सुळे यांच्या विजयाच्या वाटचालीवर देखील भाष्य केले आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत 16 व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 75 हजार 202 अधिकृत मतांनी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची…
लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेससह इंडिया आघाडीने चुरशीची लढत देत 100 पार जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदांचे उमेदवार होण्याची चर्चा आहे.
शिरुरचे मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांना पहिल्या मतमोजणीच्या फेरीपासून आघाडी मिळत आहे. तर अमोल कोल्हे हे सप्तधेनु गोमातेसमोर उपासना व ध्यानधारणा करत आहेत.
लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीने चुरशीची लढत दिल्यामुळे भाजपचा 400 पारचा नारा पूर्ण न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 61 जागांवर आघाडीवर असून, 'इंडिया' आघाडी 25 वर आहे.
मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता देशात एकाच वेळी 543 मतदारसंघांत मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे 10 वाजेनंतर कल मिळायला लागतील व दुपारी उशिरा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2024 : देशातील अनेक राज्यांतील लोकसभा जागांवर महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त असल्याचे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले. पूर्वीच्या मतदान पद्धतीवरून असे दिसून येते की, आज…