अवैध रेती प्रकरणातील अन्यायकारक जबाबदारी आणि वाढती प्रशासकीय दडपशाही याविरोधात अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदारांनी थेट संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.
गेल्या दशकभरात सरकारने सुस्प्ष्ट धोरण आराखडे, नियामकांमध्ये सुधारणा आणि विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाशी संलग्न दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून शहरी व पायाभूत सुविधांच्या विकासाला दृढ केले आहे.
१ जानेवारीपासून 'बालविवाहमुक्त जिल्हा अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सरपंच, पोलिसपाटील आणि आशासेविका यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना, आरपीआय वगळता इतर पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती उरकल्या आहेत. आता यादी कधी जाहीर हाेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Winter Travel : हिवाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात तुम्हीही जर कुटुंबासोबत फिरण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील 6 ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम आहेत. इथे जंगल, समुद्र आणि इतिहासाचा अनोखा संगम पाहता येतो.
ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार आहे. महापालिकांमधील सदस्य संख्येच्या चार ते पाचपट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.
महाराष्ट्रातील उत्पादित होणाऱ्या फळे, भाजीपाला आणि इतर शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
Farmers News in Marathi : शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप नोंदणी न करू शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
Devendra Fadnavis News : वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांना होस्ट करणारी एक भव्य इमारत उभारली जाणार
शाश्वत स्टील बाटली उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय ब्रँड असलेल्या पेक्सपोसाठी महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ ठरत असून, कंपनीच्या एकूण व्यवसायात पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळमधील एका गावात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या गावाची लोकसंख्या फक्त १,५०० आहे, परंतु गेल्या तीन महिन्यांत २७,३९७ बाळांचा जन्म झाला.
इचलकरंजी महापालिकेची स्थापना होऊन आता जवळपास तीन वर्षांचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र महापौरासाठी शासकीय बंगला उपलब्ध नसणे, ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शीतल दादाराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथील भीमनगर क्रांतिचौकात बुधवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जाहीर सभा पार पडली. पक्षाकडून सामान्य मतदारांना अनेक आमिषे दाखविली जातात.
MNREGA Workers News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) अमरावती जिल्ह्यात मजुरांच्या मजुरीसह साहित्याचा मोठा निधी शासनाकडे थकीत असल्याचे चित्र आहे.
अनधिकृत गोमास विक्रीचा मुद्दा हा वादाचा केंद्रबिंदू ठरला असून या प्रकरणी अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. या उद्देशाने मिरारोड परिसरात कूरेशी समाजाने गोमास विक्री करणाऱ्यांवर थेट बहिष्कार टाकला आहे.
नॅशनल क्वालिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड मानांकन तपासणीसाठी नागपूरहून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाच्या प्रवासाबाबत सादर करण्यात आलेल्या बिलांवरून गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार येणार आहे. रुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
भारतातील श्रीमंत लोकांची संख्या चित्ताच्या वेगाने वाढत आहे. २०२१ पासून कोट्यधीशांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या भारतात कोट्यधीशांची संख्या ८,७१,७०० वर पोहोचली आहे, ज्यांची मालमतावर कोटीपेक्षा जास्त आहे.