बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला, ज्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकरणांमध्ये अवाजवी विलंब सहन न करता दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात…
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात वाघ-बिबट्या आणि मानव-पशुधन संघर्षामुळे १७,०४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणे, अपघात आणि शिकारीमुळे ११२ वाघ आणि ३९७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने 2025 चे नवीन रत्ने आणि दागिने धोरण जाहीर केले असून यामध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा उद्देश असून यामुळे तब्बल 5 लाख नागरिकांना रोजगार मिळू शकतो. जाणून…
CM Devendra Fadnavis Instructions: परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या. दरवर्षी जानेवारीपर्यंत ७५% पदोन्नती पूर्ण करा. सुशासनासाठी 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करण्याची सूचना.
यंदा बाल सुरक्षा सप्ताहाच्या सातव्या वर्षात अर्पणने बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी “जर तुम्ही कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर तुम्हाला पॉक्सो पकडेल” या धाडसी विषयावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Chhatrapati Sambhajinagar: यंदा थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थंडीच्या कडाक्यात वाढ होत आहे. पुढील दोन दिवसात यात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढणार…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात घट होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा कमी होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी सोमवार (दि.१७) हा शेवटचा दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, तुम्ही ई-केवायसी केली आहे का? नसेल केली तर ही बातमी…
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी…
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजने लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे.…
महाराष्ट्र सरकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणार असून, या उपक्रमातून पत्रकारांना आधुनिक डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार
प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी, या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा आदेश बैठकीत दिला. उन्नतीसाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे.
मुख्य पाइपलाइनची हायड्रोलिक टेस्टिंग सुरू असताना बुधवारी दि.१२ अचानक प्रेशर गेजचा पाईप तुटल्याने कामात अडथळा निर्माण झाला. पाण्याचे फवारे आकाशात उंच उडाले आणि चाचणी थांबवावी लागली.
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या यूएईस्थित सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तहकूब केली.
प्रदूषण हा सध्याचा सर्वात मोठा विषय झालाय आणि दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही सर्वच राज्यांमध्ये प्रदूषण वाढू लागले आहे आणि त्याचा परिणाम हवेच्या दर्जावर होताना दिसून येत आहे. याबाबत केंद्रीय अहवालाची माहिती घेऊया
2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा किरकोळ महागाईची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे. जाणून घेऊया सविस्तर..