हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Maharashtra Assembly Budget Session : महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही खळबळजनक दावा केला आहे.
महायुती सरकारने कृषी विभागामध्ये घोटाळे केले असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केला आहे. त्यांनी चौकशी मागणी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. मात्र या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्यामुळे राजकारण रंगले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली सर्वात लोकप्रिय योजना आहे. मात्र सरकारच्या अपात्रतेच्या कारवाईला उशीर केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढला आहे.
महायुती सरकारवर कॉंग्रेसकडून जोरदार आरोप केले जात आहेत. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शेतकऱ्यांबाबत सत्ताधारी पक्षाने आणि काही अधिकाऱ्यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे.
पूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अवघ्या काही अवधीमध्ये लोकप्रिय झाली. मात्र त्यानंतर लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात असून यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
बैठक असो, सभा असो की पत्रकार परिषद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी स्पष्ट आणि मिश्किलपणेही बोलताना अनेकवेळा पाहिले आहे. त्यांच्या काही विधानांमुळे वादही निर्माण झाले होते.
राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. यावरुन कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महायुतीवर निशाणा साधला आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मात्र यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्प व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून तणाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकसाठी दावा केला असून, शिवसेनेने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित रद्द करण्यात आल्या आहेत.