Shashank Ketkar : शशांक केतकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने खुल्या गटाराचा प्रश्न मांडला. वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात खुल्या असलेलं गटार जीव घेणं असून…
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गीतकार संदिप खरे यांनी आजवर त्य़ांच्या कवितेने आणि गाण्यांनी तरुणाई वेड लावलं, प्रेमात पडायला भाग पाडलं. याच तरुणाईच्या लाडक्या संदिप खरे यांच्या जावयाने सासरे बुवांसाठी खास पोस्ट…
अभिनेता रोहन गुजर याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचे बेबी बंप फोटोशुट केलं होतं. ते फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. त्यानंतर आता तीन महिन्यांनी रोहनने त्याच्या जुळ्या मुलांचा…
‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकाचा ६०० वा प्रयोग मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रयोगात एक खास सरप्राईज देण्यात आले, ज्यामुळे हा क्षण अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनीही या…
रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक लोकप्रिय नाटकांची दमदार वाटचाल सुरू असून, त्यापैकी काहींनी १००-१५० प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
प्रत्येक अनोख्या कथेची सुरुवात एका नव्या दृष्टिकोनातून होते. एका नव्या युगाला एका नव्या प्रकारच्या ऊर्जेची गरज असते आणि ती मानसी पाटील आणि नचिकेत लेले मध्ये पाहायला मिळेल.
चित्रपटातील एका प्रसंगाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या दृश्यात एका साध्या कारणावरून नात्यात निर्माण होणारा तणाव आणि ते टोकाला कसे पोहोचते, याचे वास्तववादी चित्रण दाखवण्यात आले आहे.
प्रेक्षकांना संदीप पाठकचा एकदम वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोन्याच्या मोहात तो चक्क एका गूढ विहिरीत उतरला आहे. पण हे सोनं नेमकं काय आहे? रहस्य काय?
कुमार सोहोनी यांच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक ‘भुल भुलैय्या’. हे नाटक प्रेक्षकांसमोर एक अनोखा प्रयोग म्हणून सादर होत आहे.
हे नाटक आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन नाट्यसंस्थांच्या संयुक्त निर्मितीत सादर केले जाणार आहे. भरत दाभोळकरच्या अनोख्या शैलीने आणि नाट्य अनुभवाने हा प्रयोग मराठी रंगभूमीसाठी नवीन रंग…
मिलिंद गवळी सेटवरच्या गमतीजमती वेगवेगळे किस्से आणि फोटो ते कायमच सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच त्यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
काही दिवसांपूर्वी निखील बनेचाही अपघात झाल्याचं समोर आले होते. त्यानंतर आता अभिनेता विराज जगतापचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेबद्दल समजताच अभिनेत्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता सुहास शिरसाट एका प्रेमळ बाबाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘सुभाष परब’ असं ह्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल सुहास यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.