पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून आणि इंधन टंचाईमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले…
उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत की, काय तर भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सध्या त्यांनी संयम ठेवला आहे. पण संयमचा विस्फोट होईल. आमचा विनयभंग करून झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल आणलं होतं. फक्त जागा वाढवण्याच्या हे यांना करायचं होतं. सत्तेचा अमर पट्टा कायम घ्यायचा हे यांच्या डोक्यात होतं, बेकायदेशीर पद्धतीने भविष्यात विजय मिळवता यावा…
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवार दिल्याने प्रतिक्रिया दिली.
बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत असून महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार हे भाजपसोबत गेले होते हे विसरु चालणार नाही असे वक्तव्य…
महायुतीमध्ये भुकंप होणार असून तब्बल 50 आमदार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. थेट आकडा सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच सध्या देशावर झालेल्या आखाती युद्धांच्या परिणामांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गॅस तुटवड्यावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आता पुन्हा एकदा बैलगाडी युग सुरु होईल अशी उपरोधिक टीका केली.
Rajyasbaha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीमधील एका जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत तिन्ही पक्ष दावा करत असल्यामुळे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता राहिलेला नाही. त्यामुळे विरोधकांचा आवाज विधीमंडळामध्ये उरला नसल्याचे दिसून येत आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
अजित पवार स्वत:च्या पक्षाचे नेते होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले होते. पण भाजप महाराष्ट्राच्या विचारांचा पक्ष नाही. अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खाजगीत बरचं काही बोलायचे
शरद पवार महाविकास आघाडीत राहणार नाहीत का, असा सवाल विचारला होता. यावर त्यांनी उलट प्रश्न उपस्थित करत शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का करत नाही? असे…
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन नाराज असलेले खासदार राऊत शिवतीर्थावर दाखल झाले.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेल्याच्या कथित व्हिडिओवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.