पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि. ४) कमाल तापमान स्थिर राहिले तर किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान…
जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किलोमीटर वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
बुधवारी (ता. १८) किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात किंचित घट होऊन ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.
तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात शनिवार (ता.७) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात सोमवारी कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून १७ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र रविवारी यामध्ये किंचित घट होऊन ते १४.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ऋतूचक्राचा लपंडाव पाहायला मिळत आहे. पहाटे अंगाला झोंबणारा गारवा आणि दुपारी घामाच्या धारा काढणारे ऊन, अशा विचित्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.
ढगाळ वातावरण थंडी वाढण्यासाठी अनुकूल नसते. ढग सूर्यकिरणांना अडवतात, त्यामुळे दिवसा तापमान काही प्रमाणात कमी राहते; परंतु जमीन लवकर थंड होत नसल्याने रात्रीचे तापमान तुलनेने वाढते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी (ता.२४) किमान व कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील.
पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगरसारख्या मोकळ्या आणि हिरवाई असलेल्या भागांत रात्री उष्णता वेगाने निघून जात असल्याने थंडी तीव्र जाणवते.