खामगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीनची उगवणच झाली नाही. अनेक शेतांमध्ये ८० ते १०० टक्के उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट…
गेल्या दोन महिन्यांत एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १,००० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे.
ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. वाशिममधील सभेत त्यांनी संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधत शिवसैनिकांना गद्दार खासदारांना जाब विचारण्याचे आवाहन केले, तसेच डॉ. सिद्धार्थ…
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ नागरिकांनी पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. युवा नेते ओम शिंदे यांच्या पुढाकाराने निघालेल्या या मोर्चात महिला, युवक आणि विविध क्षेत्रांतील शेकडो नागरिक…
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीतील ११ भूखंडांच्या भाडेपट्टा प्रक्रियेत सुमारे ११ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्राथमिक निष्कर्षानंतर पणन संचालनालयाने संबंधित प्रक्रियेला दिलेली मान्यता रद्द…
कारंजा येथे गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्याच्या मागणीसाठी बहुजन कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या सहभागामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला गेला.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाणा येथे समस्त आंबेडकरी समाज, चर्मकार बांधव आणि विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देत संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
राज्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेमुळे शिक्षक आणि प्रगणकांवर मोठा कामाचा ताण निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात त्यांची मोठी फरफट होत असल्याचं चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उभारण्यात आलेल्या १५ ते २० उद्यानांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. या उद्यानांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून सामाजिक संवादालाही चालना मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे.
पहिल्या दिवशी Vijay Maharaj Khawale यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली, तर Sanjay Maharaj Pachpore यांनी रामकथा सादर केली. संपूर्ण आठवडाभर विविध नामवंत कीर्तनकार दररोज रात्री ८ वाजता सेवा देणार आहेत.
“महापुरुषांचा अपमान आता सहन केला जाणार नाही,” असा इशारा माजी राज्यमंत्री Gulabrao Gavande यांनी दिला. महापुरुषांबाबत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये होत असून त्यावर कारवाई होत नसल्याने समाजात संताप वाढत असल्याचे म्
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन डंपर जप्त केले. नांदुरा–मोताळा मार्गावरील वॉटर सप्लाय परिसरात मध्यरात्री गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
Washim : खरीप हंगामाच्या तोंडावर ‘डीएपी’ खताच्या विक्रीत मोठा घोळ उघड झाला असून ई-पॉस प्रणालीला बगल देत २४० बॅगची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचे समोर आले.
अकोला येथील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेत ‘गोमाता सन्मान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली.
देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी वाडी येथील सिंचन समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav यांच्या पुढाकारामुळे पाट प्रकल्पाला मंजुरी मिळाली.