दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कोलकाता कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहासात २००० धावा आणि १५० बळींचा दुहेरी पराक्रम केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगचा विश्वविक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
एकीकडे उत्तम मायलेज मिळावा म्हणून अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार्स खरेदी करत आहे. तर दुसरीकडे एका डिझेल कारने फुल्ल टॅंकवर 2,831 किमीचे अंतर पार करत वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने जर २ धावा केल्या तर तो विश्वविक्रम रचणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दीर्घ विश्रांतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहे. तो आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत अनेक विक्रम काबिज करणार आहे.
जगात अनेक प्रकारच्या पराक्रमाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका रेकाॅर्डविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याविषयी ऐकताच तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल. हा रेकाॅर्ड आहे, सर्वात…
इतिहासाच्या पानांवर अनेक माेठ्या युद्धांची नोंदणी करण्यात आली आहे. पण तुम्ही कधी जगातील सर्वात लहान युद्धाविषयी ऐकले आहे का? २७ ऑगस्ट १८९६ रोजी ब्रिटन आणि झांझिबार (आता टांझानिया) यांच्यात युद्ध…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या कर्णधारपद म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकण्याचा विश्वविक्रम रचला आहे.
आजही इंश्युरन्स म्हंटलं की सर्वांच्या मुखातून एकाच कंपनीचे नाव येते, ते म्हणजे LIC. आता याच एलआयसी कंपनीने त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये जैन धर्मातील आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यानुसार तिच्या पालकांनी ‘सल्लेखना’ दिल्यानंतर ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, आता नवा वाद निर्माण झालाय
2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 'भारतरत्न' पुरस्कार सुरू केला. सुरुवातीला हा पुरस्कार मरणोत्तर देण्याची पद्धत नव्हती, मात्र वर्षभरानंतर ही तरतूद जोडण्यात आली.
उल्हासनगरच्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलम नवीन जागतिक विक्रम नोंदवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या विक्रमामध्ये 3 ते 10 वयोगटातील 10 हजार विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
Indian Team Created World Record : बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या डावात विश्वविक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी विध्वंसक फलंदाजी करीत…
Ravindra Jadeja World Record : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने विश्वविक्रम केला आहे, जो कसोटी इतिहासात त्याच्यापूर्वी कोणीही करू शकले नाही. 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत 2550 सामने खेळले गेले…
जागतिक विक्रम (World Record) करण्याचे खूळ एकदा का डोक्यात बसले की त्यासाठी लोक कोणतेही टोक गाठतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. केवळ गिनीस वर्ल्ड (GWR) बुक मध्ये असलेला…
अॅश केचम वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. ते ही तब्बल 25 वर्षांनंतर, जगातील सर्वात महान पोकेमॉन ट्रेनरचा किताब पटकावला आहे. अधिकृत खाते ही बातमी शेअर करण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर…